शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

पहिल्या राऊंडमध्ये शशिकला यांची पनीरसेल्वमवर मात

By admin | Updated: February 9, 2017 10:57 IST

जयललिता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद आणि अण्णाद्रमुकवर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरु झालेल्या लढाईत पहिली फेरी व्ही.के.शशिकला यांनी जिंकली आहे.

 ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. 9 - जयललिता यांच्या निधनानंतर मुख्यमंत्रीपद आणि अण्णाद्रमुकवर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरु झालेल्या लढाईत पहिली फेरी व्ही.के.शशिकला यांनी जिंकली आहे. बुधवारी अण्णाद्रमुकची विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या  बैठकीला अण्णाद्रमुकच्या 134 पैकी 120 आमदार उपस्थित होते. शशिकला यांच्या गोटातून त्यांना 129 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. 
 
शशिकला यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीला उपस्थित असणा-या आमदारांना सध्या चेन्नई येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान राज्यपाल सी.विद्यासागर राव जाणीवपूर्वक आपल्या शपथविधीला विलंब लावत आहेत असा आरोप शशिकला यांनी केला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे महाराष्ट्र आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या राज्यपालपदाची जबाबदारी असून ते सध्या मुंबईत आहेत. 
 
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हस्तक्षेप करावा यासाठी शशिकला समर्थक मंत्री, आमदार, खासदार आज राष्ट्रपतींची भेट घेऊ शकतात. शशिकला यांनी पक्षावर वर्चस्व मिळवले असले तरी, त्यांना जनतेची मने जिंकता आलेली नाहीत. तामिऴी जनतेमध्ये पनीरसेल्वम स्वत:साठी सहानुभूती निर्माण करण्यात यशस्वी ठरले असून, त्यांनीच मुख्यमंत्रीपदी कायम राहावे अशी तामिळी जनतेची भावना आहे.