शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आधी मतदान मग जलपान - मोदी

By admin | Updated: September 20, 2015 12:22 IST

लोकशाहीत मतदार हा महत्त्वाचा घटक असून देशातील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन करत 'आधी मतदान मग जलपान' असा नाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २० -  लोकशाहीत मतदार हा महत्त्वाचा घटक असून देशातील तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन करत 'आधी मतदान मग जलपान' असा नाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. 

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील 'मन की बात' या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली असली तरी कार्यक्रमात निवडणुकीविषयी भाष्य करता येणार नाही अशी अटही घातली होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या मन की बातमध्ये नेमकं काय बोलतील याविषयी कमालीची उत्सुकता होती. मन की बात या कार्यक्रमाचा आज १२ वा भाग प्रसारित झाला असून या कार्यक्रमाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी देशवासियांची आभार मानले. मन की बातमध्ये मी बोलत असलो तरी विचार जनतेचेच असतात असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी मी आवाहन केल्यानंतर खादीच्या विक्रीत दुप्पटीने वाढ झाली होती.यंदाही २ ऑक्टोबरला खादीचे वस्त्र विकत घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.