शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

'या' गावाने ७० वर्षात नोंदवली पहिली पोलिस तक्रार

By admin | Updated: May 9, 2016 12:33 IST

देशातील कुठल्याही गाव, तालुक्यामध्ये काही दिवस किंवा महिन्याच्या अंतराने पोलिस स्थानकात विविध प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल होत असतात.

ऑनलाइन लोकमत

लातेहार, दि. ९ - देशातील कुठल्याही गाव, तालुक्यामध्ये काही दिवस किंवा महिन्याच्या अंतराने पोलिस स्थानकात विविध प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल होत असतात. गुन्हेगारी मुक्त गाव किंवा तालुका फार दुर्मिळ असतो. झारखंडमधील लालगडही हे असेच गुन्हेगारीपासून कोसो दूर असलेले गाव. 
 
या गावातून १९४७ साली पोलिसात शेवटची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर एक मे रोजी रविवारी तब्बल ७० वर्षानंतर या गावातून पहिली पोलिस तक्रार दाखल झाली. या गावातील एका विवाहीत पुरुष दुस-या महिलेबरोबर पळून गेल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. झारखंडच्या लातेहार जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. 
 
२०१४  मध्ये झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विरेंद्र सिंह यांनी गावाला भेट दिली त्यावेळी लालगडी गाव गुन्हेगारीमुक्त असल्याचे म्हटले होते. गावातील वाद पोलिसात नेण्याऐवजी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची या गावची शतकापासूनची परंपरा आहे. त्यामुळे इतक्या वर्षात या गावातून एकही पोलिस तक्रार दाखल झाली नव्हती. 
 
गावच्या प्रमुखासमोर जे वादविवाद येतात त्याचे तोच निवाडे करतो. परंपरेचा भाग सोडला तर, या गावातील लोक गावच्या परिषदेच्या माध्यमातून वाद सोडवण्याचे दुसरे कारण आहे गरीबी. न्यायालयाच्या कायदेशीर लढाईचा खर्च परवडत नसल्याने या गावातील लोक गावच्या परिषदेच्या माध्यमातून वाद सोडवण्याला प्राधान्य देतात.