शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

आगीत ५० हजारांचा चारा जळून खाक

By admin | Updated: May 16, 2016 00:44 IST

जळगाव : आसोदा शिवारातील एका शेतात आग लागून जनावरांचा ५० हजार रुपयांचा चारा जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : आसोदा शिवारातील एका शेतात आग लागून जनावरांचा ५० हजार रुपयांचा चारा जळून खाक झाल्याची घटना १५ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे.
आसोदा येथील रहिवासी राजेश रमेश पाटील यांचे आसोदा शिवारातील गट क्रमांक ४७२/१ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी जनावरांसाठी लागणारा मक्याचा चारा ठेवलेला होता. या चार्‍यास १५ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला. या घटनेत राजेश पाटील यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन दुष्काळात त्यांच्यावर संकट ओढावले आहे. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. आग लागली की कोणी लावली? याबाबत साशंकता आहे. याप्रकरणी पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली. चौकशी हेड कॉन्स्टेबल नामदेव सोनवणे करीत आहेत.