शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

अखेर कावेरीचं पाणी तामिळनाडूला सोडण्यास कर्नाटक तयार

By admin | Updated: October 3, 2016 22:59 IST

कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूला पाणी सोडण्यास तयार झालं

ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 3 - कावेरीच्या पाण्यावरून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये रंगलेल्या शीतयुद्धाला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे पूर्णविराम मिळाला असं वाटत असतानाच कर्नाटक सरकारनं हे पाणी सोडण्यास विरोध दर्शवला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूला पाणी सोडण्याचा निर्णय कर्नाटक सरकार मानायला तयार नव्हते. मात्र आता कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूला पाणी सोडण्यास तयार झालं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विशेष अधिवेशनात याची घोषणा केली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील शेतीसाठी 6 हजार क्युसेक्स पाणी सोडल्यास त्यातील 3 हजार क्युसेक्स पाणी तामिळनाडूला आपोआप पोहोचणार असल्याची माहिती दिली आहे. कावेरीतून सोडण्यात येणारे पाणी फक्त पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मात्र तामिळनाडूनं कर्नाटकच्या या निर्णयाला कठोर म्हटलं आहे.