शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

खत अनुदान

By admin | Updated: April 5, 2016 00:15 IST

अनुदानाशी वितरक, शसनाचा संबंध नाही

अनुदानाशी वितरक, शसनाचा संबंध नाही
खतांचे अनुदान थेट खत कंपन्यांना केंद्र सरकार देते. शासन किंवा वितरक यांना कुठलीही माहिती नसते. यातच ज्या कंपन्या खते तयार करतात त्यातील ८० टक्के खत कंपन्या भारत सरकारशी संबंधित आहेत. आरसीएफ, जेएनएफसी, जेएसएफसी, आयपीएल, कृभको या सर्वच प्रमुख कंपन्या भारत सरकारशी संलग्न आहेत. मग अनुदान थेट शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय कशाला घेतला जातोय, असा प्रश्नही शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी प्रतिनिधी म्हणतात...

आम्हाला हवा घामाचा दाम....
केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी भाजपातील मंडळीने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचे म्हटले होते. पण याच सरकारने आता यु टर्न घेत सर्वोच्च न्यायालयात उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देता येणार नाही, असे लिहून दिले आहे. शेतकर्‍यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा यासाठी डॉ.एम.एस.स्वामिनाथन आयोगाने शिफारसी केल्या आहेत. तो लागू करा मग कुठलेही निर्णय घ्या... सूट, सबसिडीशी नाही काम, आम्हाला हवे घामाचे दाम..., ही शेतकर्‍याची आर्त हाक कुणीतरी ऐकावी.
-कडूजी पाटील, शेेतकरी संंघटना

---

गोंधळ निर्माण करू नका
देशात शेतकर्‍यासाठी आम्ही काम करतो, असे भक्त भासविले जाते. प्रत्यक्षात शेतकरी हा अडचणीतच आहे. त्यातच आता बागायतदार शेतकरीही आत्महत्या करू लागले आहेत. याचा कुठला अभ्यास कुणी करणार की नाही. फक्त मृत्यू पाहण्याचे व घोषणा करण्याचे काम सरकारमधील मंडळी करते. कागदोपत्री घोडे नाचविले जातात. बघा आम्ही किती पैसा शेतकर्‍यांना देतो, असे दाखविले जाते आणि नंतर यंत्रणा, निर्णय आणून गोंधळ घातला जातो. खत अनुदान थेट बँकेत जमा करण्याचा निर्णय योग्य आहे असे मला वाटत नाही.
-हर्षल चौधरी, सरचिटणीस, स्वाभिमानी शेतकरी संघटना