शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
3
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
4
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
5
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
6
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
7
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
8
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
9
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
10
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
11
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
12
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
13
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
14
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
15
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
16
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
17
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
18
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
19
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
20
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणामुळे वाढतात शेतक-यांच्या आत्महत्या - कृषिमंत्र्यांचा अजब युक्तिवाद

By admin | Updated: July 24, 2015 20:11 IST

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी हुंडा, प्रेमप्रकरणं, अपत्य न होणं, कौटुंबिक कलह आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे धक्कादायक उत्तर राज्यसभेत दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्यासाठी काय करायचं या विवंचनेत देश असताना केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मात्र हुंडा, प्रेमप्रकरणं, अपत्य न होणं, कौटुंबिक कलह आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे धक्कादायक उत्तर राज्यसभेत दिले आहे.
राज्यसभेत शेतक-यांच्या प्रश्नावर बोलताना केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालाचा संदर्भ देत २०१४ मध्ये ५६५० शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, आर्थिक विवंचनेसोबतच राधा मोहन यांनी प्रेमप्रकरणं, हुंडा अपत्यहीनता अशी अनेक कारणंही पुढे केल्यामुळे विरोधकांनी प्रचंड टीका केली आहे.
काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राधा मोहन सिंग यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कटुंबियांना भेटी द्याव्यात तर त्यांना सत्य परिस्थिती समजेल असे सांगितले तर स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी आपण कृषिमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे सांगितले.