शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

प्रेमप्रकरणामुळे वाढतात शेतक-यांच्या आत्महत्या - कृषिमंत्र्यांचा अजब युक्तिवाद

By admin | Updated: July 24, 2015 20:11 IST

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी हुंडा, प्रेमप्रकरणं, अपत्य न होणं, कौटुंबिक कलह आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे धक्कादायक उत्तर राज्यसभेत दिले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्यासाठी काय करायचं या विवंचनेत देश असताना केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मात्र हुंडा, प्रेमप्रकरणं, अपत्य न होणं, कौटुंबिक कलह आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे धक्कादायक उत्तर राज्यसभेत दिले आहे.
राज्यसभेत शेतक-यांच्या प्रश्नावर बोलताना केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालाचा संदर्भ देत २०१४ मध्ये ५६५० शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले. मात्र, आर्थिक विवंचनेसोबतच राधा मोहन यांनी प्रेमप्रकरणं, हुंडा अपत्यहीनता अशी अनेक कारणंही पुढे केल्यामुळे विरोधकांनी प्रचंड टीका केली आहे.
काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राधा मोहन सिंग यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कटुंबियांना भेटी द्याव्यात तर त्यांना सत्य परिस्थिती समजेल असे सांगितले तर स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी आपण कृषिमंत्र्यांना जाब विचारणार असल्याचे सांगितले.