शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

चिंचवडेत शेतमजुराची आत्महत्या

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

कोपार्डे : चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील पांडुरंग दत्तू कांबळे (वय ४०) यांनी आज, शनिवारी आपल्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी शेजारच्या शेतातील शेतकरी तेथे गेले असता ही घटना उघड झाली.

कोपार्डे : चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथील पांडुरंग दत्तू कांबळे (वय ४०) यांनी आज, शनिवारी आपल्या शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी शेजारच्या शेतातील शेतकरी तेथे गेले असता ही घटना उघड झाली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पांडुरंग कांबळे शेतमजूर होते. शुक्रवारी रात्री दहा वाजता त्यांनी घरीच जेवण घेतले व पत्नीला न सांगता घरातून बाहेर पडले. रात्री घरी न आल्याने नातेवाइकांनी शोधाशोध केली. मात्र, ते सापडला नाहीत. कोल्हापूर-गगनबावड्याच्या उत्तरेला मरळी व चिंचवडे गावच्या दरम्यान असणार्‍या कागद कारखान्याच्या शेजारीच गोंधळ्याचे वावर नावाने हरिजनांची सामुदायिक शेती आहे. या शेतात आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन पांडुरंग यांनी आपली जीवनयात्रा संपवली. शेतमजुरी करून कुटुंबाचे पोट भरणारा एकमेव आधारच नाहीसा झाल्याने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)
---------------------
पांडुरंग कांबळे यांचा फोटो मेलवरुन पाठविला आहे.
-------------