शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
3
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
4
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
5
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
6
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
7
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
8
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
9
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
10
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
11
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
12
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
13
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
14
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
15
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
16
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
17
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
18
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
19
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
20
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज केलेल्यांना मिळणार कृृषी पंप

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

अर्ज केलेल्यांना मिळणार कृषी पंप बॅकलॉग दूर करण्यासाठी पुढाकार नागपूर : विदर्भातील कृषी पंपांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत महावितरणने त्या प्रत्येक शेतकऱ्याला ३१ मार्चपर्यंत डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे. मात्र यासाठी अर्जदारांना ३१ मार्चपर्यंत संपर्क साधावा लागणार ...


अर्ज केलेल्यांना मिळणार कृषी पंप

बॅकलॉग दूर करण्यासाठी पुढाकार
नागपूर :
विदर्भातील कृषी पंपांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत महावितरणने त्या प्रत्येक शेतकऱ्याला ३१ मार्चपर्यंत डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे. मात्र यासाठी अर्जदारांना ३१ मार्चपर्यंत संपर्क साधावा लागणार आहे.
विदर्भात कृषी पंपाचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणावर आहे. जवळपास अडीच लाखापेक्षा अधिक पंपाचा बॅकलॉग आहे. ज्या गतीने बॅकलॉग दूर करण्याचे काम सुरू आहे, त्यानुसार बॅकलॉग दूर करण्यासाठी आणखी शंभर वर्षे लागतील. दरम्यान राज्य सरकारने राज्यात सौर ऊर्जेवर आधारित ५ लाख कृषी पंप लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी समिती स्थापन करून पाहणी केली जात आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करून सुद्धा त्यांना डिमांड नोट (कनेक्शनसाठी देय निधीचे विवरण) मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेले नाहीत. गेल्या वर्षी पैसे भरणाऱ्यांना प्राथमिकतेने कनेक्शन देण्याच्या नियमांचा लाभ सुद्धा त्यांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत अर्ज केल्यानंतर सुद्धा डिमांड न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यासाठी अर्जदारांना १ मार्चच्या पूर्वी महावितरणच्या कार्यालयात कंपनीच्या सील लागलेल्या अर्जाच्या प्रति द्याव्या लागतील. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या अर्जदारांना तातडीने कनेक्शन मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.
बॉक्स..
ग्राहकांच्या हितासाठी वीज कायदा

केंद्र सरकारने २००३ मध्ये वीज कायद्यात संशोधनाची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी देशातील विविध राज्यांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र शासन राज्यातील ग्राहकांचे हित समोर ठेवून केंद्राला शिफारशी करतील.