शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज केलेल्यांना मिळणार कृृषी पंप

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

अर्ज केलेल्यांना मिळणार कृषी पंप बॅकलॉग दूर करण्यासाठी पुढाकार नागपूर : विदर्भातील कृषी पंपांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत महावितरणने त्या प्रत्येक शेतकऱ्याला ३१ मार्चपर्यंत डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे. मात्र यासाठी अर्जदारांना ३१ मार्चपर्यंत संपर्क साधावा लागणार ...


अर्ज केलेल्यांना मिळणार कृषी पंप

बॅकलॉग दूर करण्यासाठी पुढाकार
नागपूर :
विदर्भातील कृषी पंपांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत महावितरणने त्या प्रत्येक शेतकऱ्याला ३१ मार्चपर्यंत डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे. मात्र यासाठी अर्जदारांना ३१ मार्चपर्यंत संपर्क साधावा लागणार आहे.
विदर्भात कृषी पंपाचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणावर आहे. जवळपास अडीच लाखापेक्षा अधिक पंपाचा बॅकलॉग आहे. ज्या गतीने बॅकलॉग दूर करण्याचे काम सुरू आहे, त्यानुसार बॅकलॉग दूर करण्यासाठी आणखी शंभर वर्षे लागतील. दरम्यान राज्य सरकारने राज्यात सौर ऊर्जेवर आधारित ५ लाख कृषी पंप लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी समिती स्थापन करून पाहणी केली जात आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करून सुद्धा त्यांना डिमांड नोट (कनेक्शनसाठी देय निधीचे विवरण) मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेले नाहीत. गेल्या वर्षी पैसे भरणाऱ्यांना प्राथमिकतेने कनेक्शन देण्याच्या नियमांचा लाभ सुद्धा त्यांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत अर्ज केल्यानंतर सुद्धा डिमांड न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यासाठी अर्जदारांना १ मार्चच्या पूर्वी महावितरणच्या कार्यालयात कंपनीच्या सील लागलेल्या अर्जाच्या प्रति द्याव्या लागतील. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या अर्जदारांना तातडीने कनेक्शन मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.
बॉक्स..
ग्राहकांच्या हितासाठी वीज कायदा

केंद्र सरकारने २००३ मध्ये वीज कायद्यात संशोधनाची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी देशातील विविध राज्यांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र शासन राज्यातील ग्राहकांचे हित समोर ठेवून केंद्राला शिफारशी करतील.