शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अर्ज केलेल्यांना मिळणार कृृषी पंप

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

अर्ज केलेल्यांना मिळणार कृषी पंप बॅकलॉग दूर करण्यासाठी पुढाकार नागपूर : विदर्भातील कृषी पंपांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत महावितरणने त्या प्रत्येक शेतकऱ्याला ३१ मार्चपर्यंत डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे. मात्र यासाठी अर्जदारांना ३१ मार्चपर्यंत संपर्क साधावा लागणार ...


अर्ज केलेल्यांना मिळणार कृषी पंप

बॅकलॉग दूर करण्यासाठी पुढाकार
नागपूर :
विदर्भातील कृषी पंपांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत महावितरणने त्या प्रत्येक शेतकऱ्याला ३१ मार्चपर्यंत डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे. मात्र यासाठी अर्जदारांना ३१ मार्चपर्यंत संपर्क साधावा लागणार आहे.
विदर्भात कृषी पंपाचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणावर आहे. जवळपास अडीच लाखापेक्षा अधिक पंपाचा बॅकलॉग आहे. ज्या गतीने बॅकलॉग दूर करण्याचे काम सुरू आहे, त्यानुसार बॅकलॉग दूर करण्यासाठी आणखी शंभर वर्षे लागतील. दरम्यान राज्य सरकारने राज्यात सौर ऊर्जेवर आधारित ५ लाख कृषी पंप लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी समिती स्थापन करून पाहणी केली जात आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करून सुद्धा त्यांना डिमांड नोट (कनेक्शनसाठी देय निधीचे विवरण) मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेले नाहीत. गेल्या वर्षी पैसे भरणाऱ्यांना प्राथमिकतेने कनेक्शन देण्याच्या नियमांचा लाभ सुद्धा त्यांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत अर्ज केल्यानंतर सुद्धा डिमांड न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यासाठी अर्जदारांना १ मार्चच्या पूर्वी महावितरणच्या कार्यालयात कंपनीच्या सील लागलेल्या अर्जाच्या प्रति द्याव्या लागतील. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या अर्जदारांना तातडीने कनेक्शन मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.
बॉक्स..
ग्राहकांच्या हितासाठी वीज कायदा

केंद्र सरकारने २००३ मध्ये वीज कायद्यात संशोधनाची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी देशातील विविध राज्यांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र शासन राज्यातील ग्राहकांचे हित समोर ठेवून केंद्राला शिफारशी करतील.