शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

भारतीय खाद्य उद्योगात व्यापक क्षमता

By admin | Updated: March 3, 2017 04:32 IST

भारताची आरोग्यदायी खाद्य परंपरा वैविध्यपूर्ण असून भारतीय खाद्य उत्पादनांत व्यापक आर्थिक क्षमता आहेत,

नवी दिल्ली : भारताची आरोग्यदायी खाद्य परंपरा वैविध्यपूर्ण असून भारतीय खाद्य उत्पादनांत व्यापक आर्थिक क्षमता आहेत, असे प्रतिपादन निति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी केले. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्याची शक्यता असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी तयार होतील, असेही कांत म्हणाले. कांत यांनी म्हटले की, भारताच्या किरकोळ आणि खाद्य क्षेत्रात व्यापक क्षमता आहेत. सध्या २५0 अब्ज डॉलरवर असलेला हा उद्योग २0१९-२0पर्यंत ४८२ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. अमिताभ कांत यांनी पुढे सांगितले की, या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचीही व्यापक क्षमता आहे. त्यातून रोजगारांच्या भरपूर संधी निर्माण होतील. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, येत्या चार ते पाच वर्षांत आम्ही एक कोटीपेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण करू शकतो. त्यातून खाद्य उद्योगास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. अर्थव्यवस्थेसाठी ही बाब पोषक ठरेल.कांत म्हणाले की, भारताची प्रशंसा करण्यास भारताच्या खाद्यापेक्षा दुसरा चांगला प्रकार होऊच शकत नाही. जैविक शेतीकडे लक्ष देऊन भारत आपले स्वत:चे ब्रँड मूल्य तयार करू शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)>सिक्किम जैविक राज्य घोषितराजधानी दिल्लीत झालेल्या एका परिसंवादात बोलताना कांत यांनी गेल्या वर्षी सिक्किम सरकारला १00 टक्के जैविक राज्य घोषित केले.त्यांनी यासंदर्भात म्हटले की, माझे असे मत आहे की, भारताने जैविक शेतीकडे अधिक लक्ष दिल्यास भारताचा स्वत:चा ब्रँड तयार होऊ शकतो.अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, येत्या चार ते पाच वर्षांत आम्ही एक कोटीपेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण करू शकतो.