शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

भारतीय खाद्य उद्योगात व्यापक क्षमता

By admin | Updated: March 3, 2017 04:32 IST

भारताची आरोग्यदायी खाद्य परंपरा वैविध्यपूर्ण असून भारतीय खाद्य उत्पादनांत व्यापक आर्थिक क्षमता आहेत,

नवी दिल्ली : भारताची आरोग्यदायी खाद्य परंपरा वैविध्यपूर्ण असून भारतीय खाद्य उत्पादनांत व्यापक आर्थिक क्षमता आहेत, असे प्रतिपादन निति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी केले. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येण्याची शक्यता असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी तयार होतील, असेही कांत म्हणाले. कांत यांनी म्हटले की, भारताच्या किरकोळ आणि खाद्य क्षेत्रात व्यापक क्षमता आहेत. सध्या २५0 अब्ज डॉलरवर असलेला हा उद्योग २0१९-२0पर्यंत ४८२ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. अमिताभ कांत यांनी पुढे सांगितले की, या क्षेत्राकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचीही व्यापक क्षमता आहे. त्यातून रोजगारांच्या भरपूर संधी निर्माण होतील. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, येत्या चार ते पाच वर्षांत आम्ही एक कोटीपेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण करू शकतो. त्यातून खाद्य उद्योगास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल. अर्थव्यवस्थेसाठी ही बाब पोषक ठरेल.कांत म्हणाले की, भारताची प्रशंसा करण्यास भारताच्या खाद्यापेक्षा दुसरा चांगला प्रकार होऊच शकत नाही. जैविक शेतीकडे लक्ष देऊन भारत आपले स्वत:चे ब्रँड मूल्य तयार करू शकतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)>सिक्किम जैविक राज्य घोषितराजधानी दिल्लीत झालेल्या एका परिसंवादात बोलताना कांत यांनी गेल्या वर्षी सिक्किम सरकारला १00 टक्के जैविक राज्य घोषित केले.त्यांनी यासंदर्भात म्हटले की, माझे असे मत आहे की, भारताने जैविक शेतीकडे अधिक लक्ष दिल्यास भारताचा स्वत:चा ब्रँड तयार होऊ शकतो.अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, येत्या चार ते पाच वर्षांत आम्ही एक कोटीपेक्षा जास्त रोजगार संधी निर्माण करू शकतो.