शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

तीन चिनी पत्रकारांची भारताकडून हकालपट्टी

By admin | Updated: July 25, 2016 03:46 IST

गुप्तचर संस्थांच्या इशाऱ्यानुसार भारताने चीनच्या तीन पत्रकारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या पत्रकारांना अशा पद्धतीने भारत सोडण्यास सांगण्याची ही पहिलीच वेळ असावी

नवी दिल्ली : गुप्तचर संस्थांच्या इशाऱ्यानुसार भारताने चीनच्या तीन पत्रकारांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या पत्रकारांना अशा पद्धतीने भारत सोडण्यास सांगण्याची ही पहिलीच वेळ असावी. या तिघांच्या व्हिसाला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिन्हुआ या चीन सरकारच्या वृत्तसंस्थेचे दिल्लीतील ब्युरो प्रमुख वून क्वियांग आणि मुंबईतील त्यांचे दोन सहकारी लू तांग आणि शी योगांग यांना ३१ जुलैपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार, सरकारने या तिघांचा व्हिसा रद्द करण्यात आला. शिन्हुआ चीन सरकारचे मुखपत्र असून, चीनमध्ये या संस्थेचा मोठा प्रभाव आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)