शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

आमच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा विचित्र

By admin | Updated: February 21, 2015 03:46 IST

कार्यक्रम संपुष्टात आणल्यानंतर मोदी सरकार संसदेत काँग्रेसकडून पाठिंब्याची अपेक्षा करीत असेल तर ते विचित्र आहे, असे काँग्रेसने यानिमित्ताने सरकारला सुनावले़

काँग्रेसचा टोला : मोदी सरकारपुढे अध्यादेश पारित करण्याचे आव्हाननवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मार्गी लावण्यासाठी विरोधकांच्या मदतीची आस लावून बसलेल्या मोदी सरकारला शुक्रवारी काँग्रेसकडून चांगलाच ‘दणका’ मिळाला़ संपुआ सरकारच्या कार्यकाळातील धोरणे आणि कार्यक्रम संपुष्टात आणल्यानंतर मोदी सरकार संसदेत काँग्रेसकडून पाठिंब्याची अपेक्षा करीत असेल तर ते विचित्र आहे, असे काँग्रेसने यानिमित्ताने सरकारला सुनावले़काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांनी गुरुवारी टिष्ट्वटरवरून या आशयाचे टिष्ट्वट के ले़ संपुआची अनेक ध्येयधोरणे, योजना मोडीस काढण्यासाठी टपलेल्या मोदी सरकारने आमच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा करणे विचित्र आहे, असे टिष्ट्वट त्यांनी केले़अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उणेपुरे तीन दिवस उरले असताना काँग्रेसने दिलेली ही परखड प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण मानली जात आहे़ वादग्रस्त भू-संपादन कायद्याच्या वटहुकमासह अनेक महत्त्वपूर्ण विधेयके सरकारला या अधिवेशनात पारित करायची आहेत़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी यासंदर्भात अहमद पटेल आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा केल्याचे कळते़ भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) लोकसभेत बहुमत आहे; मात्र राज्यसभेत बहुमत नसल्याने विधेयके संमत करणे सरकारपुढे मोठे आव्हान आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)