शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

देशासाठी बलिदान देणारा प्रत्येक व्यक्ती शहीद- हायकोर्ट

By admin | Updated: October 18, 2016 23:51 IST

देशासाठी बलिदान देणारा प्रत्येक व्यक्ती हा शहीद आहे, त्यासाठी सरकारकडून शहीद प्रमाणपत्राची अजिबात आवश्यकता नाही असं मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं

ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 18 - देशासाठी बलिदान देणारा प्रत्येक व्यक्ती हा शहीद आहे, त्यासाठी सरकारकडून शहीद प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असं मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. देशासाठी केलेल्या कोणत्याही कारवाईमध्ये जर कोणा व्यक्तीचा जीव गेला असेल तर सरकारकडून शहीद घोषीत करण्याची गरज नाही, अशा बलिदानाला समाज कायमस्वरूपी लक्षात ठेवतं असं न्यायालयाने म्हटलं. 
 
न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांच्या खंडपिठाने हे मत नोंदवलं. देशासाठी जर तुमचे प्राण गेले तर तुम्ही शहीद आहात त्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केलं. या याचिकेमध्ये सेवेत असताना बलिदान दिलेल्या निमलष्करी दल आणि पोलिसांच्या जवानांना शहीद दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.