शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

देशासाठी बलिदान देणारा प्रत्येक व्यक्ती शहीद- हायकोर्ट

By admin | Updated: October 18, 2016 23:51 IST

देशासाठी बलिदान देणारा प्रत्येक व्यक्ती हा शहीद आहे, त्यासाठी सरकारकडून शहीद प्रमाणपत्राची अजिबात आवश्यकता नाही असं मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं

ऑनलाइन लोकमत
 
नवी दिल्ली, दि. 18 - देशासाठी बलिदान देणारा प्रत्येक व्यक्ती हा शहीद आहे, त्यासाठी सरकारकडून शहीद प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असं मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. देशासाठी केलेल्या कोणत्याही कारवाईमध्ये जर कोणा व्यक्तीचा जीव गेला असेल तर सरकारकडून शहीद घोषीत करण्याची गरज नाही, अशा बलिदानाला समाज कायमस्वरूपी लक्षात ठेवतं असं न्यायालयाने म्हटलं. 
 
न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांच्या खंडपिठाने हे मत नोंदवलं. देशासाठी जर तुमचे प्राण गेले तर तुम्ही शहीद आहात त्यासाठी कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. एका जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केलं. या याचिकेमध्ये सेवेत असताना बलिदान दिलेल्या निमलष्करी दल आणि पोलिसांच्या जवानांना शहीद दर्जा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.