शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

स्वातंत्र्यानंतरही मुरु मह˜ी विकासापासून दूर

By admin | Updated: July 7, 2016 00:53 IST

रस्ताच नसल्याने करावी लागते कसरत

रस्ताच नसल्याने करावी लागते कसरतपूल बांधण्याच्या मागणीला केराची टोपलीपेठ : भारताला स्वातंत्र्य मिळून अर्धशतकापेक्षा अधिक वर्षांचा कालावधी लोटला असतांना सुध्दा अजून काही गावांना साध्या मुलभूत सुविधाही मिळाल्या नसल्याने आदिवासी वाडी वस्तीवरील जनता आजही विकासाकडे डोळे लाऊन असल्याचे चित्र दिसून येत आहे.पेठ तालुक्यातील मुरु मह˜ी हे असेच एक पाडेवजा लहानसे नाव मात्र या गावाला पावसाळ्यात जायचे झाल्यास एक तर नदीतून पोहत जावे लागेल नाहीतर विसपंचवीस किमीचा फेरा घेऊन तरी जावे लागेल. या गावाला जातांना एक मोठा नाला आडवा आहे. या नदीला बाराही महिने पाणी असते शिवाय पावसाळयात पूर येत असल्याने गावचा संपर्क तुटतो.अशा वेळी कोणी आजारी पडले अथवा काही अकस्मात घटना घडल्याच रु ग्णांना डोलीवर बसवून नदी पार करावी लागते वेळेस उपचार मिळू शकत नसल्याने अनेकांना आपला जीव गमावण्याची बिकट परिस्थिती या गावावर ओढवली असून अनेक वेळा शासन दरबारी या नदीवर पूल बांधून द्यावा अशी मागणी करण्यात आली असतांना निवडणूकीच्या प्रारंभी दिलेले आश्वासन निवडणूका झाल्यावर सर्वच विसरतात याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली असून विद्यमान लोकप्रतिनिधी आता तरी या गावापर्यंत पोहचतील की नाही? अशी शंका व्यक्त केली जात आहे. ( वार्ताहर)