शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१९० जागांसह बिहारमध्ये महागठबंधनच करणार सरकार स्थापन - लालूंचा दावा

By admin | Updated: November 5, 2015 18:49 IST

बिहार निवडणूकीत १९० जागा मिळवत महागठबंधनचाच विजय होईल आणि आम्ही सरकार स्थापन करू असा दावा लालू प्रसाद यादव यांनी केला.

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ५ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बिहार निवडणूकीत १९० जागा मिळवत महागठबंधनचाच विजय होईल आणि आम्ही सरकार स्थापन करू असा दावा लालू प्रसाद यादव यांनी केला आहे. अत्यंत चुरशीच्या निवडणूकीतील पाचव्या व  अखेरच्या टप्प्यातील मतदान आज, गुरूवारी पार पडले. येत्या रविवारी, ८ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असला तरी राजद नेते लालू प्रसाद यादव यांनी आधीच आपल्या विजयाचे भाकीत वर्तवले आहे.  
बिहारी जनतेला शिव्या देणारे आणि माझी 'शैतान' अशी संभावना करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी चांगलीच दखल घेतली असून देशाच्या पंतप्रधानांची ही वक्तव्ये भाजपाला चांगलीच महागात पडणार आहे, असे सांगत त्यांनी मोदींवर टीका केली. समाजातील गरीब आणि मागसवर्गीयांनी आम्हाला संपूर्ण पाठिंबा दिला असून बिहारमध्ये महागठबंधनचाच विजय होणार असे लालू यादव म्हणाले.  
पाचही टप्प्यांत मिळून बिहारमध्ये एकूण ५६.८० टक्के मतदान झाले.