शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

मार्च २०१७ अखेर सर्व गावांना वीज

By admin | Updated: November 8, 2015 00:04 IST

सध्या जेथे वीज नाही अशा देशातील सर्व गांवांना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्याती योजनेअंतर्गत मार्च २०१७पर्यंत वीजपुरवठा करण्याचा एकमुखी निर्धार

कोची : सध्या जेथे वीज नाही अशा देशातील सर्व गांवांना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्याती योजनेअंतर्गत मार्च २०१७पर्यंत वीजपुरवठा करण्याचा एकमुखी निर्धार शनिवारी सर्व राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी येथे केला.सर्व राज्यांच्या वीज, अक्षयऊर्जा व खाणमंत्र्यांच्या येथे झालेल्या दोन दिवसांच्या परिषदेत देशातील सर्वांना सन २०१९पर्यंत अहोरात्र विनाखंड वीज पुरवठा करण्यासाठी करायची कामे मिशन मोडमध्ये करण्याचेही ठरविण्यात आले.सर्वांना वीज पुरविण्याच्या योजनेचे ज्या राज्यांचे आराखडे अद्याप अपूर्ण आहेत त्यांनी ते सल्लागार व केंद्रीय पथकांची मदत घेऊन यंदाच्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करून घेण्याचेही परिषदेत ठरविण्यात आले. (वृत्तसंस्था)परिषदेतील इतर निर्णयएकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प मंजुरीनंतर ३० दिवसांत पूर्ण करणार.वीज पारेषणातील तांत्रिक व व्यापारी गळती सन २०१९-२० पर्यंत १५ टक्क्यांवर आणणार.स्मार्ट ग्रीडच्या कामांसाठी राज्य पातळीवर मिशन.वर्ष २०१९ पर्यंत रस्त्यांवरील सर्व दिवे व अन्य वापराचे पारंपरिक बल्ब बदलून त्याऐवजी एलईडी दिवे.हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगण या राज्यांमध्ये वर्षभरात सध्याच्या किमान १० टक्के कृषीपंप अधिक कार्यक्षम व सौरऊर्जेवर.