शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

मार्च २०१७ अखेर सर्व गावांना वीज

By admin | Updated: November 8, 2015 00:04 IST

सध्या जेथे वीज नाही अशा देशातील सर्व गांवांना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्याती योजनेअंतर्गत मार्च २०१७पर्यंत वीजपुरवठा करण्याचा एकमुखी निर्धार

कोची : सध्या जेथे वीज नाही अशा देशातील सर्व गांवांना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्याती योजनेअंतर्गत मार्च २०१७पर्यंत वीजपुरवठा करण्याचा एकमुखी निर्धार शनिवारी सर्व राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी येथे केला.सर्व राज्यांच्या वीज, अक्षयऊर्जा व खाणमंत्र्यांच्या येथे झालेल्या दोन दिवसांच्या परिषदेत देशातील सर्वांना सन २०१९पर्यंत अहोरात्र विनाखंड वीज पुरवठा करण्यासाठी करायची कामे मिशन मोडमध्ये करण्याचेही ठरविण्यात आले.सर्वांना वीज पुरविण्याच्या योजनेचे ज्या राज्यांचे आराखडे अद्याप अपूर्ण आहेत त्यांनी ते सल्लागार व केंद्रीय पथकांची मदत घेऊन यंदाच्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करून घेण्याचेही परिषदेत ठरविण्यात आले. (वृत्तसंस्था)परिषदेतील इतर निर्णयएकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प मंजुरीनंतर ३० दिवसांत पूर्ण करणार.वीज पारेषणातील तांत्रिक व व्यापारी गळती सन २०१९-२० पर्यंत १५ टक्क्यांवर आणणार.स्मार्ट ग्रीडच्या कामांसाठी राज्य पातळीवर मिशन.वर्ष २०१९ पर्यंत रस्त्यांवरील सर्व दिवे व अन्य वापराचे पारंपरिक बल्ब बदलून त्याऐवजी एलईडी दिवे.हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व तेलंगण या राज्यांमध्ये वर्षभरात सध्याच्या किमान १० टक्के कृषीपंप अधिक कार्यक्षम व सौरऊर्जेवर.