शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षेबाबत अखेर तोडगा

By admin | Updated: November 14, 2014 02:32 IST

अन्नधान्याच्या साठवणुकीच्या मुद्यावर भारताला पाठिंबा देण्यास अमेरिका राजी झाल्याने जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) व्यापार सुलभ करार (टीएफए) अमलात आणण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

अमेरिका देणार भारताला साथ : व्यापार सुलभ कराराचा मार्ग प्रशस्त
नवी दिल्ली/वॉशिंग्टन :  गरीब आणि शेतक:यांच्या हितावरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यात भारताने  मोठे यश मिळविले. अन्नधान्याच्या साठवणुकीच्या मुद्यावर भारताला पाठिंबा देण्यास अमेरिका राजी झाल्याने जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) व्यापार सुलभ करार (टीएफए) अमलात आणण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.  अंतिम तोडगा निघेर्पयत उभय देशांत ‘शांतता अधिनियम’ कायम ठेवण्याबाबतही मतैक्य झाले आहे. भारताचा अन्नसुरक्षा कार्यक्रम विना अडथळा राबविण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. 
अन्नसुरक्षा कार्यक्रमाबाबत जागतिक व्यापार संघटना कायमस्वरूपी तोडगा काढेर्पयत ‘शांतता अधिनियम’ अनिश्चित कालावधीर्पयत कायम राहील. जागतिक व्यापार संघटनेच्या बाली येथील परिषदेतील करारातहत सदस्य देशांना एक दुस:यांविरुद्ध 2क्17 र्पयत आव्हान देता येणार नाही.
 जागतिक व्यापार संघटनेत अन्नसुरक्षेसाठी धान्य साठवणीच्या मुद्यांवरील मतभेद भारत आणि अमेरिकेने यशस्वीपणो दूर केले आहेत. यामुळे जागतिक व्यापार संघटनेतील कोंडी संपुष्टात येईल आणि व्यापार सुलभ करार लागू करण्याचा मार्गही प्रशस्त होईल, असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य असलेल्या अनेक देशांनी अन्नसुरक्षेबाबतच्या भारताच्या भूमिकेचे समर्थन केले होते. 
अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी मायकल फ्रोमॅन यांनी वॉशिंग्टन येथे सांगितले की, आता बाली कराराला चालना मिळेल. उशिरा का होईना, एकदाचे मतभेद मिटले असून बाली करार अमलात आणण्यासाठी भारतासोबत सहमती झाली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4गरीब घटकातील कुटुंबांना स्वस्त दरात धान्याचा पुरवठा करता यावा, यासाठी  शांतता अधिनियमाला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी भारत करीत आहे. 
4शेतक:यांकडून किमान हमी भावाने धान्य खरेदी करून ते गरीब कुटुंबांना स्वस्तात देता यावे, यासाठी सबसिडीचे प्रमाण ठरविण्यासंबंधीच्या नियमात दुरुस्ती करण्यात यावी, असेही भारताने जागतिक व्यापार संघटनेला सांगितले होते.
4जागतिक व्यापार संघटनेच्या सध्याच्या नियमानुसार धान्योत्पादनाच्या एकूण मूल्याच्या 1क् टक्के सबसिडी निर्धारित करण्यात आली आहे. 
4शांतता अधिनियमातहत (पीस क्लॉज) जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांना सबसिडीची मर्यादा ओलांडल्यास दंड करण्यापासून संरक्षण आहे. 
4जागतिक व्यापार संघटनेच्या नियमानुसार विकसनशील देश एकूण उत्पादनाच्या 1क् टक्के सबसिडी देऊ शकतात.