शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गुजरातेत वीज खरेदी घोटाळा?, काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:16 IST

गुजरातमध्ये वीज घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, मोदी सरकार ते रूपानी सरकारवर वीज खरेदी सौद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला आहे. सरकारी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून...

- शीलेश शर्मानवी दिल्ली : गुजरातमध्ये वीज घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, मोदी सरकार ते रूपानी सरकारवर वीज खरेदी सौद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला आहे. सरकारी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून, विजेची मागणी पूर्ण करण्यास खासगी कंपन्यांकडून चढ्या दराने ६२ हजार ५४९ कोटींची वीजखरेदी करण्यात आली. त्यामुळे कंपन्या मालामाल झाल्या व फटका मात्र वीजग्राहकांना सोसावा लागत आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.सन २००२ ते २०१६ या काळात चार खासगी कंपन्यांकडून वीजखरेदी करण्यात आली. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, सरकारने आधी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून, टंचाईच्या नावाखाली चार कंपन्यांवर मेहेरबानी केली. २०१३-१४मध्ये अदानी कंपनीकडून ३,४७१ कोटी, एस्सारकडून १,५७४ कोटी, टाटाकडून २,५५१ कोटी आणि चायना लाइट कंपनीकडून ६१२ कोटी रुपयांची वीजखरेदी करण्यात आली. हा प्रकार चालूच असून, २०१५-१६ पर्यंतच्या आकडेवारीवरून अदानीकडून १०,८९८ कोटी, एस्सारकडून ४,८४२ कोटी, टाटाकडून ८,४९१ कोटी आणि चायना लाइटकडून १,९६६ कोटींची वीजखरेदी करण्यात आली, असे सुरजेवाला यांनी सांगितले.राज्य सरकारच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या एकूण उत्पादन क्षमतेपेक्षा ३३ ते ३८ टक्के कमी वीजनिर्मिती करण्यात आली, असा आरोप आहे.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस