शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

गुजरातेत वीज खरेदी घोटाळा?, काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:16 IST

गुजरातमध्ये वीज घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, मोदी सरकार ते रूपानी सरकारवर वीज खरेदी सौद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला आहे. सरकारी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून...

- शीलेश शर्मानवी दिल्ली : गुजरातमध्ये वीज घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून, मोदी सरकार ते रूपानी सरकारवर वीज खरेदी सौद्यावरून प्रश्नांचा भडिमार केला आहे. सरकारी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून, विजेची मागणी पूर्ण करण्यास खासगी कंपन्यांकडून चढ्या दराने ६२ हजार ५४९ कोटींची वीजखरेदी करण्यात आली. त्यामुळे कंपन्या मालामाल झाल्या व फटका मात्र वीजग्राहकांना सोसावा लागत आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.सन २००२ ते २०१६ या काळात चार खासगी कंपन्यांकडून वीजखरेदी करण्यात आली. काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की, सरकारने आधी वीजप्रकल्पांची उत्पादन क्षमता कमी करून, टंचाईच्या नावाखाली चार कंपन्यांवर मेहेरबानी केली. २०१३-१४मध्ये अदानी कंपनीकडून ३,४७१ कोटी, एस्सारकडून १,५७४ कोटी, टाटाकडून २,५५१ कोटी आणि चायना लाइट कंपनीकडून ६१२ कोटी रुपयांची वीजखरेदी करण्यात आली. हा प्रकार चालूच असून, २०१५-१६ पर्यंतच्या आकडेवारीवरून अदानीकडून १०,८९८ कोटी, एस्सारकडून ४,८४२ कोटी, टाटाकडून ८,४९१ कोटी आणि चायना लाइटकडून १,९६६ कोटींची वीजखरेदी करण्यात आली, असे सुरजेवाला यांनी सांगितले.राज्य सरकारच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या एकूण उत्पादन क्षमतेपेक्षा ३३ ते ३८ टक्के कमी वीजनिर्मिती करण्यात आली, असा आरोप आहे.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017GujaratगुजरातIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस