शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

दिल्लीत निवडणुका अटळ

By admin | Updated: November 4, 2014 03:27 IST

दिल्लीत विधानसभा निवडणुका घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. निवडणूक आयोग पुढील वर्षी जानेवारीत राजधानीत निवडणुका घेण्याची शक्यता आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीसर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आणि बिगर भाजपा पक्षांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर आता नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासमोर दिल्लीत विधानसभा निवडणुका घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. निवडणूक आयोग पुढील वर्षी जानेवारीत राजधानीत निवडणुका घेण्याची शक्यता आहे.दिल्लीतील राष्ट्रपती राजवटीची मुदत फेब्रुवारीत संपणार आहे. तथापि अंतिम निर्णय घेण्याआधी सर्व पर्याय तपासण्याचा जंग यांचा प्रयत्न आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंग यांनी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी भाजपा आपले अल्पमताचे सरकार बनविण्यासाठी उतावीळ होती. परंतु ७० सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला ३६ चा जादूई आकडा जमविणे अशक्य आहे, हे लक्षात आल्यावर भाजपाला जबर धक्का बसला. त्यामुळे आता त्यांना निवडणुकांना सामोरे जावे लागेल.