शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

दिल्लीत निवडणुका अटळ

By admin | Updated: November 4, 2014 03:27 IST

दिल्लीत विधानसभा निवडणुका घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. निवडणूक आयोग पुढील वर्षी जानेवारीत राजधानीत निवडणुका घेण्याची शक्यता आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीसर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप आणि बिगर भाजपा पक्षांनी घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर आता नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासमोर दिल्लीत विधानसभा निवडणुका घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. निवडणूक आयोग पुढील वर्षी जानेवारीत राजधानीत निवडणुका घेण्याची शक्यता आहे.दिल्लीतील राष्ट्रपती राजवटीची मुदत फेब्रुवारीत संपणार आहे. तथापि अंतिम निर्णय घेण्याआधी सर्व पर्याय तपासण्याचा जंग यांचा प्रयत्न आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंग यांनी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी भाजपा आपले अल्पमताचे सरकार बनविण्यासाठी उतावीळ होती. परंतु ७० सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेला ३६ चा जादूई आकडा जमविणे अशक्य आहे, हे लक्षात आल्यावर भाजपाला जबर धक्का बसला. त्यामुळे आता त्यांना निवडणुकांना सामोरे जावे लागेल.