शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

देशात साडेआठ हजार नक्षलवादी -सरकार

By admin | Updated: July 31, 2014 03:36 IST

देशात नक्षलवाद्यांची संख्या साडेआठ हजार असून, सशस्त्र आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी त्यांचे ईशान्येतील बंडखोर गटांशी सामरिक सामंजस्य झाले आहे, असे सरकारने म्हटले आहे

नवी दिल्ली : देशात नक्षलवाद्यांची संख्या साडेआठ हजार असून, सशस्त्र आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी त्यांचे ईशान्येतील बंडखोर गटांशी सामरिक सामंजस्य झाले आहे, असे सरकारने म्हटले आहे. उपलब्ध अहवालानुसार डाव्या कट्टरवाद्यांची संख्या ८,५०० च्या आसपास आहे. मात्र त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे, असे गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी राज्यसभेत एका लिखित उत्तरात सांगितले. नक्षलवादी सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी एलएमजी, एके-४७ इत्यादीसारखे अत्याधुनिक सशस्त्रांचा वापर करीत आहेत. सीपीआय (माओ)ने अलीकडे बसलेल्या काही जबर धक्क्यातून स्वत:ला सावरून परत हल्ले करण्याच्या दृष्टीने बळ प्राप्त केले आहे. एलडब्ल्यूई गट दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवकांची भरती करतो. २०१३ मध्ये या गटांनी एलडब्ल्यूई प्रभावित राज्यातून सुमारे ४३३ कॅडरची भरती केली आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)