शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

बोगस तुकड्या प्रकरणाने शिक्षण विभाग अस्वस्थता! २६२ पैकी १९ तुकड्याचा शोध लागेना

By admin | Updated: July 29, 2015 00:42 IST

लातूर :जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तत्कालीन प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी विलास जोशी यांच्या कार्यकाळात वाटप २६२ उर्दूशाळेच्या बंद पडलेल्या बोगस तुकड्या वाटप करण्यात आल्या होत्या ़ या बोगस तुकड्या प्रकरणी सामाजिक कर्याकर्ते विठ्ठल भोसले यांनी मागील चार वर्षा पासून न्यायालयीन लढा दिला़ त्या प्रकरणाची न्यायालयाने सुनावणी झाली असून त्यासंबंधि १८ अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ठपका ठेवला आहे़ त्यांची एक वर्षाच्या आत खातेनिहाय चौकशी पर्ण करून पुढील तीन महिन्यात त्यांच्या विरुध्द योग्य कार्यवाहीचे आदेश दिल्ये असल्याने लातूर जिल्हा परिषदेतील शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे़

लातूर :जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे तत्कालीन प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी विलास जोशी यांच्या कार्यकाळात वाटप २६२ उर्दूशाळेच्या बंद पडलेल्या बोगस तुकड्या वाटप करण्यात आल्या होत्या ़ या बोगस तुकड्या प्रकरणी सामाजिक कर्याकर्ते विठ्ठल भोसले यांनी मागील चार वर्षा पासून न्यायालयीन लढा दिला़ त्या प्रकरणाची न्यायालयाने सुनावणी झाली असून त्यासंबंधि १८ अधिकारी, कर्मचारी यांच्यावर ठपका ठेवला आहे़ त्यांची एक वर्षाच्या आत खातेनिहाय चौकशी पर्ण करून पुढील तीन महिन्यात त्यांच्या विरुध्द योग्य कार्यवाहीचे आदेश दिल्ये असल्याने लातूर जिल्हा परिषदेतील शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे़
लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मागील चार वर्षापासून २६२ बोगस तुकडी वाटप प्रकाण गाजत आहे़ २००६ ते २०१२ या कालावधीत बंद पडलेल्या उर्दू शाळेतील तुकड्या तसेच मोठ्या विद्यार्थी संख्या असणार्‍यां शाळा पण पट संख्येमुळे दोन शिक्षकाव आल्या अशा शाळेतील बंद पडलेल्या तुकड्याचे वाटपा नियमबा‘ा पध्दतीने केल्याने संबंधिंतावर कार्यवाहीची मागणी सामाजिक कार्यकत्यांकडून करण्यात आली़ याची प्राथमिक शिक्षण विभागाने दखल घेवून शिशिर घोनमोडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमन्यात आली़ त्यांनी यासर्व प्रकाणाची सखोल चौकशी के ली़ त्यामध्ये त्यांना केवळ २४३ तुकड्याच निदर्शनास आल्या अन्य १९ तुकड्याचा शोध लागला नाही़ तत्कालीन ज्या शाळेंना या तुकड्या वाटप करण्यात आल्या होत्या त्या शाळा या चौकशी समिती समोर आल्याच नाहीत़ त्यामुळे अद्यापही १९ तुकड्या ‘ा कागदोपत्री आहेत़ पण या तुकडी वाटपाचे वास्तव हे शिक्षण विभागाला च माहिती आहे़ शिक्षण विभागाने यापुर्विच ३७ शाळेतील १४७ तुकड्या बोगस असल्याच्या कारणावरून २ डिसेंबर २०१४ च्या शासनादेशामुळे विना अनुदानित करण्याची कार्यवाही केली आहे़ तर ११५ तुकड्याचा संबंधित निर्णय अद्यापही शिक्षण विभागाने घेतला नाही़ या तुकडी वाटपामुळे तत्कालीन शिक्षण अधिकारी विलास जोशी यांना निलंबीत करण्यात आले होते़ सहा महीन्या नंतर पुन्हा त्यांना सेवेत घेण्यात आले़ ते आता सेवानिवृत्तही झाले आहेत़ या प्रकराणाची २० जुलै रोजी सुनावणी झाली त्या अंतर्गत न्यायालयाने समितीच्या अहवालानुसार तसेच सर्व पुराव्यावरून १८ अधिकार्‍यावर ठपका ठेवत त्यांची खातेनिहाय चौकशी करुन तीन महिन्यात कार्यवाहीचे आदेश दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण प्रथमिक शिक्षण विभागातील कर्मचार्‍यात अस्वस्थता पसरली आहे़