शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

आणखी ३७ देशांसाठी आजपासून ई-टुरिस्ट व्हिसा

By admin | Updated: February 26, 2016 03:48 IST

सरकारने अत्यंत यशस्वी ठरलेली ई-टुरिस्ट व्हिसा (ई-टीव्ही)ची सवलत आज शुक्रवारपासून आणखी ३७ देशांच्या नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेच्या परिघात

नवी दिल्ली : सरकारने अत्यंत यशस्वी ठरलेली ई-टुरिस्ट व्हिसा (ई-टीव्ही)ची सवलत आज शुक्रवारपासून आणखी ३७ देशांच्या नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या योजनेच्या परिघात येणाऱ्या देशांची संख्या आता १५० होणार आहे.या योजनेत समाविष्ट नव्या देशांमध्ये आॅस्ट्रिया, झेक गणराज्य, डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका, अल्बानिया, बोसनिया व हर्जेगोविना, बोत्सवाना, ब्रुनेई, बुल्गारिया, केप वरदे, कोमोरोस, कोटे डी ल्वोयरे, इरिट्रिया, गोबान,जांबिया, घाना, इजिप्त, लायबेरिया, मेदागास्कर, मालावी, नामिबिया, रोमानिया, सेनेगल, सर्बिया, स्वाजीलँड, स्वित्झर्लंड, जांबिया, झिम्बाब्वे आदी देश आहेत.आगमनाच्या वेळी टुरिस्ट व्हिसाची (टीव्हीओए) अंमलबजावणी इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल आॅथरायझेशनच्या (इटीए) माध्यमाने केली जात असून ई टूरिस्ट व्हिसाच्या नावाने ती लोकप्रिय आहे. २७ नोव्हेंबर २०१४ रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अर्जदारास ई मेलच्या माध्यमाने भारताच्या प्रवासाची परवानगी दिली जाते. जानेवारी ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत एकूण ३,४१,६८३ पर्यटक ई टूरिस्ट व्हिसा घेऊन आले आणि यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत ही संख्या १२६८.८ टक्के अधिक आहे. (वृत्तसंस्था)