शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

ई-रिक्षा विधेयकाला लोकसभेत मंजुरी

By admin | Updated: December 18, 2014 16:52 IST

बहुचर्चित असलेले ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमताने मंजुर करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ - बहुचर्चित असलेले ई-रिक्षा विधेयक अखेर बुधवारी लोकसभेच्या सभागृहात एकमताने मंजुर करण्यात आले. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून या विधेयकावर चर्चा करण्यात आल्यानंतर हे विधेयक मंजुर करण्यात आले. 
ई-रिक्षा विधेयक मंजुर करण्यात आल्याने देशातील कोट्यवधी बेरोजगारांना, गरीब कुटूंबातील व्यक्तींना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे केंद्रीय सडक परीवहन मंत्री नितिन गडकरी यांनी सभागृहात सांगितले. ई-रिक्षा विधेयकावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, ई-रिक्षामुळे गरीब,दलित, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असून ई-रिक्षासाठी कोणत्याही लायसन्सची गरज नाही, ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी बँकेत कर्जाची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, याची किंमतही कमी असून सायकल रिक्षा चालवणारे ई-रिक्षा चालवतील, २५ कि.मी.पर्यंत या रिक्षा धावू शकतील तसेच सध्या देशातील प्रमुख महानगरामधील उपनगरामध्ये या रिक्षा चालविण्याची मान्यता देण्यात येणार आहे तसेच ई-रिक्षा सुरक्षित नसल्याचा विरोधांकडून करण्यात आलेला आरोप चुकीचा असून ई-रिक्षा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे गडकरी यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.