शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

मोदींच्या काळात समस्याच वाढल्या, नोटाबंदीचा निर्णय हा मोठा खोटारडेपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 02:03 IST

केंद्रातील मोदी सरकारने अर्थव्यवस्था नष्ट केलीआहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसने येथे महाधिवेशनात केला. नोटाबंदी आणि जीएसटी घाईगडबडीत लागू केल्याने सर्वसामान्य, तरुण, शेतकरी आणि उद्योगांच्या समस्या वाढल्या आहेत.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने अर्थव्यवस्था नष्ट केलीआहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसने येथे महाधिवेशनात केला. नोटाबंदी आणि जीएसटी घाईगडबडीत लागू केल्याने सर्वसामान्य, तरुण, शेतकरी आणि उद्योगांच्या समस्या वाढल्या आहेत. महाधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आर्थिक प्रस्ताव सादर केला.यात म्हटले आहे की, मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेत अनेक चुका, चुकीचे व्यवस्थापन दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या कमी झालेल्या किंमती, मजबूत जागतिक आर्थिक विकास आणि लोकसभेत पूर्ण बहुमत मिळाल्याच्या ज्या संधी आहेत त्या सरकारने गमावल्या आहेत. अर्थव्यवस्था अज्ञानी आणि अक्षम धोरण आखणाºयांच्या हातात गेली.नोटाबंदीनंतर ना काळा पैसा संपला ना कॅशलेस समाजाचे लक्ष्य गाठता आले. सरकारने देशाची बँकींग प्रणालीच उद्ध्वस्त केला. गत तीन वर्षात ४.५ लाख कोटींचे कॉर्पोरेट कर्ज माफ करण्यात आले. ज्या बँकांमध्ये लोक विश्वासाने पैसा ठेवत होते त्या बँकांना विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोकसी यासारख्या लोकांनी लुटले आहे. सत्ताधाºयांंशी असलेल्या संबंधामुळेच हे लोक पळून जाऊ शकले, असा आरोपही काँग्रेसने केला आहे.>चिदंबरम म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय हा ‘फार मोठा खोटारडेपणा’ होता व त्याचा शेवट रोजगार नाहिसे होण्यात झाला. सदोष जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकार लोकांना दारिद्र्यात ढकलत आहे, असा आरोप चिदंबरम यांनी केला.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम