शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

आघाडी, महायुतीच्या गोंधळामुळे दमछाक

By admin | Updated: September 25, 2014 04:09 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन १० दिवसांचा कालावधी उलटला तरी आघाडी आणि महायुतीचे जागावाटप झालेले नाही

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊन १० दिवसांचा कालावधी उलटला तरी आघाडी आणि महायुतीचे जागावाटप झालेले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाही राजकीय पक्षांनी उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी खूपच कमी कालावधी मिळणार असल्याने घराघरापर्यंत पोचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे.निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करुन दहा दिवसांचा कालावधी उलटला आहे. आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वीपासून आघाडी आणि युतीचे जागावाटपावरुन घोडे अडले आहे. निवडणूक अर्ज भरण्यास अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असतानाही आघाडी युतीची घोषणा आणि उमेदवारांची यादी जाहीर झाली नसल्याने इच्छुकांची झोप उडाली आहे. प्रत्येक मतदारसंघात विविध पक्षांचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. यामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. विधानसभा मतदारसंघ लहान असला तरी घराघरापर्यंत पोहचण्यासाठी ऐवढा वेळ अपुरा पडणार आहे. यामध्येच सभा आणि पक्षांचे इतर कार्यक्रम यामुळे पंधरा दिवस प्रचारासाठी कमी असल्याचे, उमेदवारांनी सांगितले. (प्रतिनिधी)