शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

पैसे नसल्याने कचऱ्यात जाळला पत्नीचा मृतदेह

By admin | Updated: September 6, 2016 04:09 IST

जिवंत असताना सुखसोयींसाठी पैसा लागतो, असे म्हणतात. खिशात पैसा नसेल तर काहीच किंमत नसते.

निमच : जिवंत असताना सुखसोयींसाठी पैसा लागतो, असे म्हणतात. खिशात पैसा नसेल तर काहीच किंमत नसते. पण मृत्यूनंतरही पैशाची गरज भासतेच. तो नसला की, मृताचेही हालच होतात. अशीच एक घटना रतनगड गावात घडली. पत्नीचा मृत्यू झाला, तेव्हा तिनेही जिवंतपणी पैसे साठवले नसल्याचे आढळून आले आणि अंत्यविधी करण्यासाठी नवऱ्याच्या खिशातही पैसे नव्हते. त्यामुळे त्या आदिवासी व्यक्तीला पत्नीचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाळावा लागला. भिल्ल समाजाच्या या व्यक्तीचे नाव जगदीश भील आहे. आहे. जगदीशकडे सरणासाठी लागणारे लाकूड खरेदीसाठी पैसे नव्हते. त्यामुळे पत्नीचा मृतदेह जाळण्यासाठी तो तीन तास कचरा गोळा करीत राहिला आणि कचऱ्याच्या चितेतच त्याने पत्नीला अग्नी दिला. पंचायतीनेही त्याला अंत्यसंस्कारासाठी मदत केली नाही. गावातील एकाने जगदीशला पत्नीचा मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून नदीत फेकून देण्याचा सल्ला दिला. ही घटना आहे शुक्र वारची. मात्र रविवारी ती समोर आली. जगदीश म्हणाला : पत्नी नोजीबाईचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यासाठी लाकूड लागणार होते. त्यासाठी मी रतनगडला गेलो होतो. पण ग्रामसचिवांनी मदत करण्यास नकार दिला. तेव्हा सकाळचे १0 वाजले होते. नगरसेवक नथुलाल यांच्याकडून मला मदतीची अपेक्षा होती. पण ते गावाबाहेर होते. त्यांच्याशी फोनवर बोलणे करून द्या, असे मी त्यांच्या निकटवर्तीयांना सांगितले. पण कोणी माझे त्यांच्याशी फोनवरु न बोलणेही करून दिले. अनेक जण पत्नीचा मृतदेह बघून जात होते. दु:ख व्यक्त करीत होते. पण मदतीला मात्र कोणीच थांबले नाही. अखेर जगदीश आणि त्याच्या काही मित्रांनी इथूनतिथून कचरा गोळा केला. त्याची पत्नी नोजीबाई स्वयंपाकासाठी लाकूडफाटा जमा करायची. पण तिचा मृत्यू झाला, तेव्हा चिता रचण्यासाठी लाकूड मिळू शकले नाही, याचे जगदीशला दुख: आहे. (वृत्तसंस्था) >कारवाई करणारही बातमी समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांना तिथे घाईघाईने पाठवले. त्यांनी लाकूडफाटाही सोबत नेला होता. पण ते पोहोचेपर्यंत नोजीबाईचा मृतदेह जाळण्यात आला होता. निमचचे जिल्हाधिकारी रजनीश श्रीवास्तव यांनी या प्रकाराबद्दल खेद आणि संताप व्यक्त केला. ज्यांनी जगदीश भीलला मदत करण्यास टाळाटाळ केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.