शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
संजय राऊतांना PM मोंदीचे नेतृत्व, क्षमतेवर शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही?”
3
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
4
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
5
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
6
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
7
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
8
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
9
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
10
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
11
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
12
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
13
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
14
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
15
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
16
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
17
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
18
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
19
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
20
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक

दुष्काळी स्थितीत आयपीएल बाद?

By admin | Updated: June 24, 2017 03:18 IST

भविष्यात दुष्काळी स्थिती ओढावली, तर राज्यात आयपीएलचे सामने आयोजित केले जाणार नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भविष्यात दुष्काळी स्थिती ओढावली, तर राज्यात आयपीएलचे सामने आयोजित केले जाणार नाहीत, अशी हमी देण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) उच्च न्यायालयाला शुक्रवारी नकार दिला. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने दुष्काळी स्थितीत आयपीएलसाठी पाणी न पुरवण्याचे निर्देश, राज्य सरकार व महापालिकेला देण्याचे संकेत दिले आहेत.भविष्यात दुष्काळ पडला, तर राज्यात आयपीएलचे सामने आयोजित करणार नाही, अशी हमी द्या, तरच आम्ही याचिका निकाली काढू, असे न्यायालयाने म्हटले. मात्र, बीसीसीआयने आश्वासन देण्यास नकार दिला. आमचे स्वत:चे स्टेडियम नाही किंवा आम्ही पाणीही पुरवत नाही. त्यामुळे आम्ही असे आश्वासन देऊ शकत नाही, असे बीसीसीआयने न्यायालयाला सांगितले.बीसीसीआयने आश्वासन देण्यास नकार दिल्याने, न्यायालयाने ही याचिका निकाली काढण्यास नकार दिला. तुम्ही (बीसीसीआय) आश्वासन देण्यास नकार देत असाल, तर आम्हीच राज्य सरकार आणि महापालिकेला दुष्काळी स्थितीत आयपीएलसाठी पाणी न पुरवण्याचे निर्देश देतो,’ असे म्हणत न्यायालयाने सुनावणी ३० जूनला ठेवली आहे.एनजीओने घेतली होती न्यायालयात धावगेल्या वर्षी राज्यात दुष्काळ पडूनसुद्धा आयपीएलच्या सामन्यांसाठी पाणी पुरविण्यात आल्याने, एका सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलविण्याचा आदेश बीसीसीआयला दिला होता. आता या याचिकेत तथ्य न राहिल्याने, याचिका निकाली काढावी किंवा प्रतिवादी म्हणून बीसीसीआयचे नाव वगळावे, अशी विनंती बीसीसीआयने न्यायालयाला केली. मात्र न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांनी याचिका निकाली काढण्यास शुक्रवारी स्पष्ट नकार दिला.