शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर विसंबून न राहता कामाला लागा!

By admin | Updated: October 4, 2014 02:50 IST

नागरिक आपली सुप्त क्षमता जागवून कामाला लागला तर भारत निश्चितपणो सामथ्र्यशाली होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींचे आवाहन : ‘आकाशवाणी’वरून प्रथमच ‘मन की बात’
नवी दिल्ली : हा देश फक्त सरकारचा नाही, तर तो 125 कोटी भारतीयांपैकी प्रत्येकाचा आह़े ही भावना मनात ठेवून प्रत्येक नागरिक आपली सुप्त क्षमता जागवून कामाला लागला तर भारत निश्चितपणो सामथ्र्यशाली होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
विजयादशमीच्या निमित्ताने मोदी यांनी ‘आकाशवाणी’वरून 15 मिनिटांचे हिंदी भाषण करून आपले मनोगत देशवासीयांपुढे मांडले. खासकरून गोरगरीब आणि ग्रामीण भागातील नागरिकांर्पयत पोहोचण्यासाठी पंतप्रधानांनी प्रथमच रेडिओ या प्रसारमाध्यमाचा वापर केला.
मोदी म्हणाले, की स्वत:चे सामथ्र्य विसरल्याने व आत्मसन्मान गमावून बसल्याने आपली अवस्था स्वत:च्याच 
देशात निराश्रीतासारखी झाली आह़े पण वास्तव तसे नाही. भारतीय जगात अद्वितीय आहेत. सव्वाशे कोटी भारतीयांमध्ये अपार शक्ती, अपार सामथ्र्य आहे. प्रत्येकाने आपले सामथ्र्य ओळखण्याची गरज आहे.
प्रत्येक नागरिकाने स्वसामथ्र्य ओळखून व आत्मसन्मान जागवून पुढे पाऊल टाकले तर देश निश्चितपणो विजयी होईल, यशस्वी होईल. देशासाठी जे काही करायचे ते सरकार करेल, असा विचार केल्यानेच आज देशाची अशी अवस्था झाली आहे, यावर भर देऊन मोदी म्हणाले पुढे की, आपल्याला बोटाला धरून नेणारा कोणी मिळणार नाही. 
जोर्पयत आपण स्वत: उभे राहून पुढे जाण्याचा संकल्प करणार नाही तोर्पयत आपल्याला मार्ग दिसणार नाही. दुसरा कोणीतरी आपल्याला घेऊन जाईल याची वाट न पाहता चालण्याची सुरुवात आपल्याला प्रत्येकाला करावी लागेल. सव्वाशे कोटी देशवासीयांमध्ये स्वत: उभे राहून चालण्याचे सामथ्र्य आहे व ते तसे चालून देशालाही पुढे घेऊन जातील, याबद्दल मला दृढविश्वास आहे.
विजयादशमी हे आपल्यातील वाईट गोष्टींचा त्याग करण्याचा संकल्प करण्याचे पावन पर्व असते, याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी देशवासीयांना यानिमित्त देश घाण-कच:यापासून मुक्त करण्याचे आवाहन केले. यासाठी गुरुवारपासून सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानास जनआंदोलनाचे स्वरूप येऊन ते यशस्वी होईल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.
 
रविवारी करणार संवाद
च्नागरिकांपुढे ‘आकाशवाणी’च्या माध्यमातून ‘अपने मन की बात’ मांडणो यापुढेही सुरू ठेवण्याचा मानस मोदींनी व्यक्त केला. 
च्यापुढे जेव्हा केव्हा मला लोकांशी बोलावेसे वाटेल तेव्हा ते मी रविवारी सकाळी 11 वाजता रेडिओवरून बोलेन, असे त्यांनी सांगितले. 
च्तसेच हा केवळ एकतर्फी संवाद राहू नये यासाठी लोकांनी आपले विचार, सूचना व प्रतिक्रिया या वेबसाइटवर कळवाव्या, असेही त्यांनी आवाहन केले.
 
खादी वापरा
प्रत्येकाने आपल्या घरात खादीची एक तरी वस्तू वापरावी आणि गरिबांच्या जीवनात प्रकाशाची लकेर उमटवावी, असेही त्यांनी आवाहन केले.