शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

केवळ सरकार बदलू नका, भविष्याचाही विचार करा

By admin | Updated: May 9, 2016 03:19 IST

केवळ सरकार बदलण्याच्या संदर्भातच विचार करू नका, तर भविष्याचाही विचार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केरळच्या मतदारांना केले.

कुट्टानाड : केवळ सरकार बदलण्याच्या संदर्भातच विचार करू नका, तर भविष्याचाही विचार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केरळच्या मतदारांना केले. राज्यातील सत्तारूढ यूडीएफ आणि एलडीएफ यांच्याविरुद्ध हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, ‘या दोन्ही आघाड्यांनी एवढ्या वर्षांपर्यंत केरळमध्ये राज्य केले, पण त्यांना साधी पाण्याची समस्याही सोडविता आली नाही. काँग्रेस आणि माकपा एकमेकांचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेव्हा त्यांचा पराभव होईल, तेव्हाच त्यांना कळेल की, सरकारला जनतेसाठीही काम करावे लागते.’केरळ चारही बाजूने पाण्याने वेढलेले राज्य आहे, परंतु येथे अद्यापही पेयजल नाही. भारत पुढच्या वर्षी स्वातंत्र्याची ७० वर्षे पूर्ण करणार आहे. या काळात राज्यात एका पाठोपाठ एक अशी काँग्रेस आणि कम्युनिस्टांची सरकारे सत्तेवर आली, पण त्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देता आले नाही. साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध करून न देणाऱ्यांना निवडून देणार काय? भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप होतो, तेव्हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट एकत्र येतात, असा आरोप मोदींनी केला. (वृत्तसंस्था)