शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

केवळ सरकार बदलू नका, भविष्याचाही विचार करा

By admin | Updated: May 9, 2016 03:19 IST

केवळ सरकार बदलण्याच्या संदर्भातच विचार करू नका, तर भविष्याचाही विचार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केरळच्या मतदारांना केले.

कुट्टानाड : केवळ सरकार बदलण्याच्या संदर्भातच विचार करू नका, तर भविष्याचाही विचार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केरळच्या मतदारांना केले. राज्यातील सत्तारूढ यूडीएफ आणि एलडीएफ यांच्याविरुद्ध हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, ‘या दोन्ही आघाड्यांनी एवढ्या वर्षांपर्यंत केरळमध्ये राज्य केले, पण त्यांना साधी पाण्याची समस्याही सोडविता आली नाही. काँग्रेस आणि माकपा एकमेकांचा भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेव्हा त्यांचा पराभव होईल, तेव्हाच त्यांना कळेल की, सरकारला जनतेसाठीही काम करावे लागते.’केरळ चारही बाजूने पाण्याने वेढलेले राज्य आहे, परंतु येथे अद्यापही पेयजल नाही. भारत पुढच्या वर्षी स्वातंत्र्याची ७० वर्षे पूर्ण करणार आहे. या काळात राज्यात एका पाठोपाठ एक अशी काँग्रेस आणि कम्युनिस्टांची सरकारे सत्तेवर आली, पण त्यांना पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देता आले नाही. साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध करून न देणाऱ्यांना निवडून देणार काय? भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप होतो, तेव्हा काँग्रेस आणि कम्युनिस्ट एकत्र येतात, असा आरोप मोदींनी केला. (वृत्तसंस्था)