शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

हिंदूनी आपली बलस्थाने विसरू नयेत , सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 23:48 IST

हिंदूनी आपली बलस्थाने विसरता कामा नये. तुम्ही जेव्हा सबळ असता तेव्हाच तुमच्यातल्या सद्गुणांची लोकांना जाणीव होते. देवही दुर्बलाचा सन्मान राखत नाही.

मीरत : हिंदूनी आपली बलस्थाने विसरता कामा नये. तुम्ही जेव्हा सबळ असता तेव्हाच तुमच्यातल्या सद्गुणांची लोकांना जाणीव होते. देवही दुर्बलाचा सन्मान राखत नाही. स्वत:चे सामर्थ्य ओळखणारे कधीही प्रगती करु शकत नाहीत असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज म्हटले आहे.भागवत पुढे म्हणाले की, विविधेत एकता हे सूत्र सर्वांनाच माहित आहे. पण विविधतेतही एकता असते. आपल्यातील ऐक्यामध्ये विविधतेला मोठा वाव आहे. या विविधतेचा आपण आदर केला पाहिजे. गर्व से कहो हम हिंदू है हे आपण आवर्जून म्हटले पाहिजे. आपण एक आहोत कारण आपण हिंदू आहोत. भारत असा एकमेव देश आहे की जेथे अशी विविधता आढळते. सर्व हिंदूंनी एक झाले पाहिजे. हिंदूंवर या देशाचे उत्तरदायित्व आहे.