शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

तहान लागल्यावरच विहीर खणू नका - सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: October 6, 2016 05:39 IST

यंदा पाऊस आणि पिकपाण्याची परिस्थिती गेल्या वर्षाइतकी वाईट नसली तरीही देशाच्या काही भागांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही.

नवी दिल्ली : यंदा पाऊस आणि पिकपाण्याची परिस्थिती गेल्या वर्षाइतकी वाईट नसली तरीही देशाच्या काही भागांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. तेव्हा गतवर्षाप्रमाणे तहान लागल्यावर विहीर खणण्याची चूक पुन्हा न करता जेथे पाऊस कमी झाला आहे अश भागांतील संभाव्य दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी वेळीच तयार राहा, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.गेल्या वर्षी १३ राज्यांत पडलेल्या भीषण दुष्काळाच्या संदर्भात ‘स्वराज अभियान’ या संघटनेने केलेली जनहित याचिका अजूनही प्रलंबित आहे. न्या. एम. बी. लोकूर व न्या. एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठापुढे यावर बुधवारी पुन्हा सुनावणी झाली तेव्हा यंदाही अनेक जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झालेला आहे व सरकार याही वेळ गाफील राहिले तर तेथे यंदाही दुष्काळी स्थिती गंभीर रूप धारण करू शकते, असे सांगितले गेले तेव्हा न्यायालयाने वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. सरकारला उद्देशून न्यायाधीश म्हणाले की, आम्हाला तुमच्या दृष्टिकोनाची चिंता वाटते. तुम्ही तुमची मानसिकता बदलायला हवी. वेळीच दुष्काळ जाहीर न करण्याची गेल्या वर्षी ची चूक यंदा पुन्हा करू नका. (लोकमत न्यूज नेटवर्क)

यंदा परिस्थिती गेल्या वर्षीइतकी वाईट नाही, हे खरे, पण गाफील राहू नका, तहान लागल्यावर विहीर खणू नका. वेळीच पावले उचला, एवढेच आम्हाला म्हणायचे आहे.- न्या. लोकूर व न्या. रमणा, (सरकारला उद्देशून)