शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मुलींना परक्याचे धन मानू नये : मुख्यमंत्री फोटो आहे

By admin | Updated: February 29, 2016 22:01 IST

पणजी:

सोबत फोटो-
जळगाव : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याची गुंतवणुकीवर अबकारी कर लावल्यामुळे सोने व चांदीचे दागिने महाग होणार आहे. दोन लाखांपेक्षा जास्त सोन्याच्या खरेदीसाठी पॅनकार्ड सक्तीचे केल्याने सोने खरेदीसाठी वापरण्यात येणार्‍या काळ्या पैशांना चाप बसणार आहे. तसेच दाळ उद्योग व ठिबक व पाईप उद्योगासाठी मोठी तरतूद केल्याने जळगाव शहरासाठी लाभदायक ठरणार असल्याचा सूर रोटरीतर्फे आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केला.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोमवारी दुपारी साडे चार वाजता चर्चासत्र झाले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष सुनील अग्रवाल, माजी अध्यक्ष गनी मेमन, रमन जाजू, संगीता पाटील, किरण कक्कड, कुमार वाणी, नीलेश संघवी, संतोष बंब उपस्थित होते.
सीए जयेश दोशी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने व चांदीवरील गुंतवणूक कमी करण्यासाठी पावले उचलली आहे. त्यात सोन्यावर एक टक्क अबकारी कर आकारणी केल्याने दागिने महाग होणार आहे. तसेच दोन लाखांपेक्षा जास्त रकमेचे सोने खरेदी करायचे असल्यास पॅनकार्ड सक्तीचे केल्यामुळे काळ्या पैशांच्या गंुतवणुकीला चाप बसणार आहे.

सीईओ अनिल पाटकर : अर्थसंकल्पात सुक्ष्मसिंचनासाठी मोठी तरतूद केल्यामुळे जळगावातील पाईप उद्योगाला निश्चित लाभ होणार आहे. देशात रस्ते व रेल्वेच्या मार्गासाठी दोन लाख १८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जलमार्गावर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकर्‍यांसाठी नाबार्डच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांची योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शेती व पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. बुडीत बँकांसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्या ऐवजी कर्जवसुली तसेच कामकाजात सुधारणेला प्राधान्य गरजेचे होते.

सीए एच.एन.जैन : अर्थसंकल्प हा चांगला आहे. शेती, ग्रामीण भागातील नागरिक तसेच पायाभूत सुविधांवर भर देण्यासाठी मोठी तरतूद केली आहे. कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोग देण्यासाठी एक लाख १० हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणातील निधी शासन कसा उभा करणार आहे, त्याबाबत मात्र स्पष्ट केले नाही.