शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

इंजिनिअरिंगसाठी बारावीच्या गुणांची आवश्यकता नाही ?

By admin | Updated: August 4, 2015 10:04 IST

इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयाकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ४ - इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयाकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आयआयटी वगळता केंद्रीय अनुदान प्राप्त असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आता १२ वीतील मार्कांची आवश्यकता भासणार नाही. सेंट्रल सीट ऐलोकेशन बोर्डाने (सीएसएबी) तसा प्रस्तावच मांडला असून या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास विद्यार्थ्यांची डोकेदुखी कमी होणार आहे. 
सध्या आयआयटी वगळता अन्य केंद्रीय अनुदान मिळणा-या इंजिनिअरिंग संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी १२ वीच्या गुणांना ४० टक्के वेटेज दिले जाते. उर्वरित ६० टक्के वेटेज हे जेईई परीक्षेतील गुणांना दिले जाते. विविध बोर्डाकडून सीबीएसईला १२ वीचे गुण देण्यास विलंब होतो. या गोंधळामुळे या वर्षी अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत अडथळे आले होते. या पार्श्वभूमीवर सीएसएबीने मनुष्यबळ विकास खात्याकडे प्रस्ताव दिला असून यात आयआयटी वगळता अन्य केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी जेईईलाच संपूर्ण वेटेज दिले जावे असे म्हटले आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळते का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यास एनआयटी व अन्य केंद्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी १२ वीच्या गुणांची आवश्यकता राहणार नाही.