शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

यंदा जिल्ह्यात ४६०६ मिमी कमी पाऊस

By admin | Updated: September 26, 2015 19:27 IST

धरणांमध्ये साठा कमी : खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

धरणांमध्ये साठा कमी : खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
ठाणे : ठाणे हा अतिपावसाचा जिल्हा म्हणून संबोधला जात असताना मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जिल्ह्यात ४,६०६ मिमी पाऊस कमी पडला आहे. यामुळे पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणी साठा कमी झाला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी आजच्या दिनांकापर्यंत १६८६८.५४ मिमी पाऊस पडला होता. सरासरी २४०९.७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्या तुलनेत या वर्षी आजपर्यंत १२ हजार २६२.७५ मिमी पाऊस पडला असून या पावसाची सरासरी एक हजार ७५१.८२ मिमी नोंद झाली आहे. यावरून जिल्ह्यात ४,६०६ मिमी म्हणजे सरासरी ६५८.१५ मिमी कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी सर्वाधिक पाऊस ठाणे तालुक्यात १९२५.६० मिमी पडला आहे. सरासरी ७८ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षी २५४८.८० मिमी पाऊस पडला होता. याप्रमाणेच भिवंडी तालुक्यात १८८४ मिमी तर या खालोखाल कल्याण १८१७.५० मिमी, उल्हासनगर १७४१.७४, शहापूर १७१८.२०, अंबरनाथ १६५५.२१ आणि मुरबाडला सर्वात कमी १५२०.५० मिमी पाऊस पडला असून येथे कमी पावसाची नोंद असली तरी या कालावधीत वादळ-वार्‍यापासून सर्वाधिक नुकसान मुरबाडमध्येच झाल्याचे निदर्शनात आले आहे. (प्रतिनिधी)