शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जिल्ह्यात ४६०६ मिमी कमी पाऊस

By admin | Updated: September 26, 2015 19:27 IST

धरणांमध्ये साठा कमी : खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

धरणांमध्ये साठा कमी : खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
ठाणे : ठाणे हा अतिपावसाचा जिल्हा म्हणून संबोधला जात असताना मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आतापर्यंत जिल्ह्यात ४,६०६ मिमी पाऊस कमी पडला आहे. यामुळे पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणी साठा कमी झाला आहे. खरीप पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी आजच्या दिनांकापर्यंत १६८६८.५४ मिमी पाऊस पडला होता. सरासरी २४०९.७९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्या तुलनेत या वर्षी आजपर्यंत १२ हजार २६२.७५ मिमी पाऊस पडला असून या पावसाची सरासरी एक हजार ७५१.८२ मिमी नोंद झाली आहे. यावरून जिल्ह्यात ४,६०६ मिमी म्हणजे सरासरी ६५८.१५ मिमी कमी पाऊस पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी सर्वाधिक पाऊस ठाणे तालुक्यात १९२५.६० मिमी पडला आहे. सरासरी ७८ टक्के पाऊस झाला असून मागील वर्षी २५४८.८० मिमी पाऊस पडला होता. याप्रमाणेच भिवंडी तालुक्यात १८८४ मिमी तर या खालोखाल कल्याण १८१७.५० मिमी, उल्हासनगर १७४१.७४, शहापूर १७१८.२०, अंबरनाथ १६५५.२१ आणि मुरबाडला सर्वात कमी १५२०.५० मिमी पाऊस पडला असून येथे कमी पावसाची नोंद असली तरी या कालावधीत वादळ-वार्‍यापासून सर्वाधिक नुकसान मुरबाडमध्येच झाल्याचे निदर्शनात आले आहे. (प्रतिनिधी)