शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राष्ट्रपतींची घटनातज्ज्ञांशी चर्चा सुरू

By admin | Updated: May 14, 2014 04:15 IST

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात आली तर याबाबत राष्ट्रपतींनी घटनातज्ञांशी केली चर्चा.

नवी दिल्ली: निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात आली तर सरकार स्थापनेच्या दृष्टीने कोणती पावले उचलणे शक्य आहे यादृष्टीने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी कायदा व घटनातज्ज्ञांशी सल्लामसलत सुरु केली आहे. निवडणुकीचे मतदान संपण्यापूर्वीच यास सुरुवात झाली असून गेल्या आठवडाभरात राष्ट्रपतींनी फली नरीमन व सॉली सोराबजी हे घटनातज्ज्ञ व सॉलिसिटर जनरल मोहन पराशरन यांच्यासह इतरही काही तज्ज्ञांची मते जाणून घेतली, असे सूत्रांनी सांगितले. निवडणुकीत एखाद्या पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले तर राष्ट्रपतींची भूमिका त्या पक्षाला किंवा ाघाडीला सरकार स्थापण्यासाठी औपचारिकपणे पाचारण करणे एवढ्यापुरतीच मर्यादित असते. मात्र निकाल त्रिशंकु अवस्थेत असेल तर राष्ट्रपतींना सरकार स्थापनेसाठी स्वत:च्या विवेकाने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. त्यांनी नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा केली ते स्पष्ट झाले नाही. मतदान संपल्यानंतर दुसर्‍याच दिवशी घेतलेली ही भेट औपचारिक मानली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)