शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

त्या दोन राज्यपालांच्या भूमिकेबाबत चर्चा घ्या

By admin | Updated: March 21, 2017 00:35 IST

गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता, पण तेथील राज्यपालांनी

नवी दिल्ली : गोवा आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता, पण तेथील राज्यपालांनी काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी बोलाविले नाही. ही तर लोकशाहीची हत्या आहे, असे सांगत, राज्यपालांच्या भूमिकेबाबत तत्काळ चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राज्यसभेत सोमवारी केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी नियम १६८नुसार याबाबतचा प्रस्ताव दिला. यावर कधी विचार होणार आहे? असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर उप सभापती पी. जे. कुरियन यांनी सांगितले की, याबाबतची दिग्विजय सिंह यांची नोटीस मिळाली आहे. त्यावर विचार करण्यात येत आहे. सभापतींनी यावर निर्णय घेतल्यानंतर कळविण्यात येईल. दिग्विजय म्हणाले की, राज्यपालांनी दुसऱ्या सर्वात मोठ्या पक्षाला भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करून लोकशाहीची हत्या केली आहे. आनंद शर्मा म्हणाले की, भाजपाने खोटेपणाने हा जनादेश चोरला आहे.