शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

‘टीबी’चा राज्याला विळखा

By admin | Updated: November 30, 2014 01:44 IST

क्षयरोगाने (एमडीआर-टीबी) देशात सर्वाधिक विळखा महाराष्ट्राला घातल्याचा धक्कादायक अहवाल केंद्रीय क्षयरोग विभागाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला दिला आहे.

रघुनाथ पांडे ल्ल नवी दिल्ली
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ क्षयाचा (टीबी) उपचार घेऊनही त्या औषधांनाही गुंगारा देणा:या जैवप्रतिरोधक क्षयरोगाने (एमडीआर-टीबी) देशात सर्वाधिक विळखा महाराष्ट्राला घातल्याचा धक्कादायक अहवाल केंद्रीय क्षयरोग विभागाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला  दिला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी रुग्णसंख्या वाढतच असल्याचेही नोंदविण्यात आलेले आहे.
एमडीआर-टीबी व क्षयाने मागील साडेतीन वर्षात राज्यात 22 हजार मृत्यू झाले असून, तीस वर्षाआतील तरुणांचे प्रमाण जवळपास निम्मे आहे. चालू वर्षाच्या सप्टेंबर्पयत राज्यात 68 हजार 751 क्षयरुग्णांवर उपचार सुरू झाले असून, यातील साडेतीन हजारांवर रुग्ण एमडीआरचे आहेत. मुंबई, ठाणो सर्वाधिक व त्याखालोखाल पुणो, औरंगाबाद, नागपूर या महानगरांसह 23 जिल्ह्यांमध्ये  एमडीआर-टीबी पसरत असून, दररोज रुग्णांची होणारी वाढ आरोग्य विभागाची झोप उडवणारी आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या अहवालात एमडीआर-टीबीमध्ये भारत जगात 14व्या स्थानावर असून, त्यानंतर केंद्रीय क्षयरोग विभागाने दिलेल्या अहवालानुसार भारतात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटले की, औषधांची मात्र उपलब्ध असून, उपाय योजले जातील. 
हाती आलेल्या अहवालातील नोंदीनुसार, क्षय व प्रतिरोधक क्षय अशा दोन श्रेण्यांमध्ये क्षयाची मांडणी होत असून, महाराष्ट्र एचआयव्ही टीबीसाठी अतिजोखमीच्या असलेल्या देशातील नऊ राज्यांपैकी एक असून, आधीच प्रथम क्रमांकावर असताना एमडीआर-टीबीने (मल्टीड्रग रेजिटंन्स टय़ुबोरोक्युलॅसिस) वैद्यकीय यंत्रणोपुढे आव्हान उभे केले आहे. गेल्या वर्षी 1 लाख 37,237 क्षयरुग्ण होते. त्यापैकी 4,98क् एमडीआर-टीबी होते. यंदाच्या पहिल्याच सहा महिन्यांत ही संख्या 3,4क्9 झाली आहे. महाराष्ट्रानंतर राजस्थान (2,131), गुजरात (1,971), आंध्र प्रदेश (1893), उत्तर प्रदेश (1877) अशी रुग्णसंख्या आहे. 
 
अशी आहे स्थिती?
मागील तीन वर्षात 4 लाख 77,314 क्षयाचे तर 13 हजार 648 रूग्ण एमडीआर-टीबीचे नोंद झाले आहेत. राज्यात दरमहा 5क् हजारपेक्षा जास्त संशयित क्षयरोग रु ग्णांची थुंकी नमुन्याची तपासणी होते. 8 हजारपेक्षा जास्त क्षय रु ग्णांवर उपचार सुरू करण्यात येतात. वर्षभरात सुमारे 1.3 लाखापेक्षा जास्त रु ग्ण उपचार घेतात.
 
च्यात मुख्यत: 75 टक्के रु ग्णांमध्ये फुप्फुसांना बाधा होत असते. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ क्षयाचा उपचार घेतल्यावरही तो बरा होत नाही, तेव्हा त्याचे रूपांतर एमडीआर-टीबीमध्ये होते.
 
च्क्षय रोग हा जीवाणूजन्य आजार असून, मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जीवाणूंमुळे होतो. मुख्यत्वे मायकोबॅक्टेरियम टय़ुबोरोक्युलॅसिस प्रकारामुळे मानवामध्ये क्षयरोग होतो.