शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
7
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
8
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
9
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
10
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
11
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
12
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
13
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
14
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
15
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
16
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
18
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
19
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
20
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे

दिवाळीनिमित्त 70 रुपये किलोने मिळणार डाळ

By admin | Updated: October 25, 2016 09:00 IST

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसू नये, यासाठी सरकारकडून ग्राहकांना हरभरा डाळ 70 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 25 - दिवाळीनिमित्त केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना स्वस्त डाळींची भेट मिळणार आहे. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचे चटके बसू नये, यासाठी सरकारकडून ग्राहकांना हरभरा डाळ 70 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 700 मेट्रिक टन डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
 
सणासुदींच्या तोंडावर डाळींच्या किंमतींनी अव्वाच्या-सव्वा भाव गाठले आहेत.  त्यामुळे महागाईपासून सर्वसामान्यांना तात्पुरता
दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारने अल्प दरात डाळ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. 
 
मात्र केंद्र सरकारकडून जरी राज्य सरकारला डाळीचा पुरवठा करून देण्यात आला असला तरी ही डाळ बाजारात येण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूरमध्ये खुल्या बाजारात ही डाळ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासंर्भात आज आदेश निघण्याची शक्यता आहे.