शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

गोव्यातील नाकर्तेपण दिग्विजय सिंहना भोवले

By admin | Updated: April 30, 2017 05:30 IST

सर्वाधिक आमदार निवडून येऊनही गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेसने आता पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्याकडून

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली

सर्वाधिक आमदार निवडून येऊनही गोव्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेसने आता पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्याकडून गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांचे प्रभारीपद काढून घेतले आहे. पक्षाने गोव्याची जबाबदारी चेल्ला कुमार, तर कर्नाटकची जबाबदारी के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे दिली आहे.गोव्यात सरकार स्थापन करण्यात अपयश आले होते. त्याला दिग्विजय सिंह हेच जबाबदार असल्याचा आरोप गोवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सिंह यांना दूर करण्यात आले आहे. कर्नाटकात २0१८ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.सर्व सरचिटणीस अडचणीतकाँग्रेसने गुरुदास कामत यांच्यानंतर आता मधुसूदन मिस्त्री यांनाही सरचिटणीस पदावरून मुक्त केले आहे. सी. पी. जोशी आणि मोहन प्रकाश यांना पदमुक्त केले जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. सर्व सरचिटणीसांना दूर करून कमी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. गुरुदास कामत यांच्याकडे अजूनही राजस्थानचा कार्यभार आहे. तोही लवकरच अन्य नेत्याकडे दिला जाऊ शकतो, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.