शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न साकारणार!

By admin | Updated: February 29, 2016 20:06 IST

डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकार ग्रामीण भागात ‘डिजिटल साक्षरता मिशन’ योजना सुरू करत आहे. पुढील तीन वर्षांत या योजनेंतर्गत सहा कोटी कुटुंबाना

साक्षरता मिशन : ग्रामीण भागाकडे विशेष लक्षनवी दिल्ली : डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकार ग्रामीण भागात ‘डिजिटल साक्षरता मिशन’ योजना सुरू करत आहे. पुढील तीन वर्षांत या योजनेंतर्गत सहा कोटी कुटुंबाना संगणकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपरोक्त योजनेबाबत अर्थमंत्री लवकरच सविस्तर माहिती देतील. ग्रामीण भारतातील १६.८ कोटी कुटुंबांपैकी १२ कोटी कुटुंबांकडे कॉम्प्युटर नाही. त्यांना संगणक साक्षर करण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शालेय प्रमाणपत्रांच्या सुरक्षिततेसाठी डिजिटल डिपॉझिटरी योजना सुरू करण्यात येणार आहे. करदात्यांसाठी गत आर्थिक वर्षात प्रायोगिक तत्त्वावर ई-असेसमेंट राबविण्यात आले होते. येत्या वर्षात देशातील ७ महानगरांमध्ये संपूर्ण ई-असेसमेंट करण्यात येणार आहे. तसेच लहान करदात्यांसाठी ‘ई-सहयोग’ हा प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेला प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने लागू करण्यात येणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)