शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी बोटीवरील वक्तव्यावरून डीआयजींचा माफीनामा

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

नवी दिल्ली : ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानमधून आलेली संशयित दहशतवाद्यांची बोट गुजरातजवळच्या समुद्रात उडविण्याचे आदेश दिल्याबद्दलच्या आपल्या वक्तव्यावर तटरक्षक दलाचे उप महानिरीक्षक बी.के. लोशाली यांनी शुक्रवारी माफी मागितली आहे.

नवी दिल्ली : ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानमधून आलेली संशयित दहशतवाद्यांची बोट गुजरातजवळच्या समुद्रात उडविण्याचे आदेश दिल्याबद्दलच्या आपल्या वक्तव्यावर तटरक्षक दलाचे उप महानिरीक्षक बी.के. लोशाली यांनी शुक्रवारी माफी मागितली आहे.
पाकिस्तानमधून आलेल्या या बोटीत दहशतवादी होते आणि ही बोट भारतीत सागरी हद्दीत आल्यावर तिला उडविण्याचे आदेश आपणच दिले होते, असे वक्तव्य करून लोशाली यांनी सरकारला चांगलेच अडचणीत आणले होते. परंतु ही बोट उडविण्याचे आदेश लोशाली किंवा अन्य कुणीही दिलेले नसून दहशतवाद्यांनीच पकडले जाण्याच्या भीतीने बोटीसह स्वत:ला उडविल्याचे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले होते. आपल्या वक्तव्यानंतर लोशाली यांनी तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला एक पत्र लिहून आपल्या आचरणाबद्दल माफी मागितली आहे.
दरम्यान लोशाली यांनी मागितलेली माफी समाधानकारक नसल्याचे तटरक्षक दलाच्या मुख्यालयाला आढळून आले आहे आणि याबाबत विस्तृत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने याआधीच लोशाली यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे, हे येथे उल्लेखनीय. (वृत्तसंस्था)