शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात ईशान्येचा विकास करणार

By admin | Updated: February 21, 2015 03:48 IST

ईशान्य क्षेत्रातील कृषी उत्पादन वाढविण्यासाठी या क्षेत्राचा आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात विकास करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

इटानगर : ईशान्य क्षेत्रातील कृषी उत्पादन वाढविण्यासाठी या क्षेत्राचा आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात विकास करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासोबतच दीर्घकाळापासून उपेक्षित असलेल्या या भागात २-जी, ३-जी आणि ४-जी कनेक्टिव्हिटी अधिक चांगली बनविण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.ईशान्येकडील राज्यांबाबत केंद्र सरकार अधिक सक्रिय आहे आणि देशाच्या अन्य भागांप्रमाणेच या भागांच्या विकासासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे मोदी म्हणाले. अरुणाचल प्रदेशच्या २९ व्या स्थापना दिवस समारंभात मोदी बोलत होते. ते म्हणाले, उपयुक्त कृषी वातावरण लक्षात घेऊन कृषी आणि फलोद्यानाच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी ईशान्य भागाचा देशाच्या आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात विकास करण्याची केंद्राची योजना आहे. ईशान्य भागांत सहा नवी कृषी विद्यापीठे स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे.‘ईशान्य भागांत १८ नवे एफएम चॅनल्स सुरू करण्याची माझ्या सरकारची योजना आहे. त्यासाठी लवकरच लिलावाची प्रक्रिया प्रारंभ करण्यात येईल. विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आणि या भागांतील जनतेच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी ईशान्येकडील राज्यांना महिन्यातून दोन वेळा भेट देण्याचे निर्देश आपण आपल्या सर्व मंत्र्यांना दिलेले आहेत,’ असे मोदी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)