शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात ईशान्येचा विकास करणार

By admin | Updated: February 21, 2015 03:48 IST

ईशान्य क्षेत्रातील कृषी उत्पादन वाढविण्यासाठी या क्षेत्राचा आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात विकास करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.

इटानगर : ईशान्य क्षेत्रातील कृषी उत्पादन वाढविण्यासाठी या क्षेत्राचा आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात विकास करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासोबतच दीर्घकाळापासून उपेक्षित असलेल्या या भागात २-जी, ३-जी आणि ४-जी कनेक्टिव्हिटी अधिक चांगली बनविण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.ईशान्येकडील राज्यांबाबत केंद्र सरकार अधिक सक्रिय आहे आणि देशाच्या अन्य भागांप्रमाणेच या भागांच्या विकासासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे मोदी म्हणाले. अरुणाचल प्रदेशच्या २९ व्या स्थापना दिवस समारंभात मोदी बोलत होते. ते म्हणाले, उपयुक्त कृषी वातावरण लक्षात घेऊन कृषी आणि फलोद्यानाच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी ईशान्य भागाचा देशाच्या आॅर्गेनिक केंद्राच्या रूपात विकास करण्याची केंद्राची योजना आहे. ईशान्य भागांत सहा नवी कृषी विद्यापीठे स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे.‘ईशान्य भागांत १८ नवे एफएम चॅनल्स सुरू करण्याची माझ्या सरकारची योजना आहे. त्यासाठी लवकरच लिलावाची प्रक्रिया प्रारंभ करण्यात येईल. विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आणि या भागांतील जनतेच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी ईशान्येकडील राज्यांना महिन्यातून दोन वेळा भेट देण्याचे निर्देश आपण आपल्या सर्व मंत्र्यांना दिलेले आहेत,’ असे मोदी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)