शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

लोकशाहीला मनमर्जीचा धोका

By admin | Updated: December 10, 2015 23:17 IST

लोकशाही कुणाची मनमर्जीने (मनतंत्र) चालत नसते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले.

नवी दिल्ली : लोकशाही कुणाची मनमर्जीने (मनतंत्र) चालत नसते, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले. संसदेतील कामकाजाचा खोळंबा होत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त करतानाच काँग्रेसकडून सुरू असलेल्या विरोधाचा अप्रत्यक्ष संदर्भ दिला.नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसने संसदेच्या दोन्ही सभागृहांतील कामकाज ठप्प पाडल्याचा उल्लेख टाळत ते म्हणाले की, लोकशाही ही केवळ निवडणुका आणि सरकारपुरती मर्यादित नसते. लोकशाहीसमोर ‘मनतंत्र’(स्वत:ची मर्जी) आणि ‘धनतंत्र’ (धनशक्ती) हे दोन मुख्य धोके उभे ठाकले आहेत. संसदेत विधेयके अडवली जात असल्यामुळे गरिबांना त्यांचा हक्क मिळत नाही. केवळ जीएसटीच नव्हे, तर गरिबांना उपयोगी पडणारी अनेक विधेयके अडकून पडली आहेत. हे दु:खदायक आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.