शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मीर पूरग्रस्तांची वणवण

By admin | Updated: September 18, 2014 02:07 IST

अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जम्मू-काश्मीर खो:यातील पूरग्रस्त नागरिकांना वणवण करावी लागत असल्याची परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे.

श्रीनगर : अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जम्मू-काश्मीर खो:यातील पूरग्रस्त नागरिकांना वणवण करावी लागत असल्याची परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे. आधी अस्मानी व आता सुलतानी संकटाचा सामना करीत असलेले हे नागरिक अन्नधान्यासाठी दारोदार फिरत असून त्यांच्या पदरी निराशा येते आहे.
श्रीनगरच्या पादशाही बाग येथील रहिवासी गुलाम रसूल हे आपल्या विभागाकरिता अन्नधान्याची मागणी घेऊन सदर ठाण्यात गेले असता त्यांना बडगाम जिल्ह्यातील शेखूपुरा येथे जाण्यास सांगण्यात आले. दोन दिवसांपासून ते अन्नधान्यासाठी चकरा मारीत आहेत; पण त्यांना अद्याप हाती काहीही लागलेले नाही. 
येथील पोलीस ठाण्यांमध्ये धान्यच आलेले नाही व जेथे ते आले आहे तेथे त्याच्या वाटपाची कोणतीच सोय नसल्याने ते कसे काय 
देणार, असा प्रश्न येथील एका 
वरिष्ठ पोलीस अधिका:यांने 
उपस्थित केला आहे. किंबहुना 
या आपत्तीत ठार झालेल्या नागरिकांच्या मृतदेहांचे काम इतके प्रचंड असताना पोलीस अन्नधान्य वाटपाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत असेही मत त्यांनी पुढे व्यक्त केले आहे. 
याखेरीज पोलीस ठाण्यांमध्ये हे धान्य साठविण्याची पुरेशी जागा व सोयही नाही. त्यामुळे आमच्याकडे येणारे धान्य आम्ही स्थानिक प्रशासनाकडे पाठवून देण्याची व्यवस्था करणार आहोत, असे ते पुढे म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
4येथे उभारण्यात आलेल्या विविध मदत शिबिरातील अधिकारी नागरिकांना अन्नधान्य घेण्याकरिता जवळच्या पोलीस ठाण्यात पाठवीत आहेत. मात्र, पोलीस अधिका:यांकडे वितरणासाठी योग्य व्यवस्था नसल्याने ते नागरिकांना रिकाम्या हाती परत पाठवू लागले आहेत. अन्नधान्यामध्ये सर्वात जास्त मागणी तांदळाची केली जात आहे.