शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

जीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मीर पूरग्रस्तांची वणवण

By admin | Updated: September 18, 2014 02:07 IST

अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जम्मू-काश्मीर खो:यातील पूरग्रस्त नागरिकांना वणवण करावी लागत असल्याची परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे.

श्रीनगर : अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जम्मू-काश्मीर खो:यातील पूरग्रस्त नागरिकांना वणवण करावी लागत असल्याची परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे. आधी अस्मानी व आता सुलतानी संकटाचा सामना करीत असलेले हे नागरिक अन्नधान्यासाठी दारोदार फिरत असून त्यांच्या पदरी निराशा येते आहे.
श्रीनगरच्या पादशाही बाग येथील रहिवासी गुलाम रसूल हे आपल्या विभागाकरिता अन्नधान्याची मागणी घेऊन सदर ठाण्यात गेले असता त्यांना बडगाम जिल्ह्यातील शेखूपुरा येथे जाण्यास सांगण्यात आले. दोन दिवसांपासून ते अन्नधान्यासाठी चकरा मारीत आहेत; पण त्यांना अद्याप हाती काहीही लागलेले नाही. 
येथील पोलीस ठाण्यांमध्ये धान्यच आलेले नाही व जेथे ते आले आहे तेथे त्याच्या वाटपाची कोणतीच सोय नसल्याने ते कसे काय 
देणार, असा प्रश्न येथील एका 
वरिष्ठ पोलीस अधिका:यांने 
उपस्थित केला आहे. किंबहुना 
या आपत्तीत ठार झालेल्या नागरिकांच्या मृतदेहांचे काम इतके प्रचंड असताना पोलीस अन्नधान्य वाटपाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत असेही मत त्यांनी पुढे व्यक्त केले आहे. 
याखेरीज पोलीस ठाण्यांमध्ये हे धान्य साठविण्याची पुरेशी जागा व सोयही नाही. त्यामुळे आमच्याकडे येणारे धान्य आम्ही स्थानिक प्रशासनाकडे पाठवून देण्याची व्यवस्था करणार आहोत, असे ते पुढे म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
4येथे उभारण्यात आलेल्या विविध मदत शिबिरातील अधिकारी नागरिकांना अन्नधान्य घेण्याकरिता जवळच्या पोलीस ठाण्यात पाठवीत आहेत. मात्र, पोलीस अधिका:यांकडे वितरणासाठी योग्य व्यवस्था नसल्याने ते नागरिकांना रिकाम्या हाती परत पाठवू लागले आहेत. अन्नधान्यामध्ये सर्वात जास्त मागणी तांदळाची केली जात आहे.