शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

जीवनावश्यक वस्तूंसाठी काश्मीर पूरग्रस्तांची वणवण

By admin | Updated: September 18, 2014 02:07 IST

अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जम्मू-काश्मीर खो:यातील पूरग्रस्त नागरिकांना वणवण करावी लागत असल्याची परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे.

श्रीनगर : अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जम्मू-काश्मीर खो:यातील पूरग्रस्त नागरिकांना वणवण करावी लागत असल्याची परिस्थिती तेथे निर्माण झाली आहे. आधी अस्मानी व आता सुलतानी संकटाचा सामना करीत असलेले हे नागरिक अन्नधान्यासाठी दारोदार फिरत असून त्यांच्या पदरी निराशा येते आहे.
श्रीनगरच्या पादशाही बाग येथील रहिवासी गुलाम रसूल हे आपल्या विभागाकरिता अन्नधान्याची मागणी घेऊन सदर ठाण्यात गेले असता त्यांना बडगाम जिल्ह्यातील शेखूपुरा येथे जाण्यास सांगण्यात आले. दोन दिवसांपासून ते अन्नधान्यासाठी चकरा मारीत आहेत; पण त्यांना अद्याप हाती काहीही लागलेले नाही. 
येथील पोलीस ठाण्यांमध्ये धान्यच आलेले नाही व जेथे ते आले आहे तेथे त्याच्या वाटपाची कोणतीच सोय नसल्याने ते कसे काय 
देणार, असा प्रश्न येथील एका 
वरिष्ठ पोलीस अधिका:यांने 
उपस्थित केला आहे. किंबहुना 
या आपत्तीत ठार झालेल्या नागरिकांच्या मृतदेहांचे काम इतके प्रचंड असताना पोलीस अन्नधान्य वाटपाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत असेही मत त्यांनी पुढे व्यक्त केले आहे. 
याखेरीज पोलीस ठाण्यांमध्ये हे धान्य साठविण्याची पुरेशी जागा व सोयही नाही. त्यामुळे आमच्याकडे येणारे धान्य आम्ही स्थानिक प्रशासनाकडे पाठवून देण्याची व्यवस्था करणार आहोत, असे ते पुढे म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
4येथे उभारण्यात आलेल्या विविध मदत शिबिरातील अधिकारी नागरिकांना अन्नधान्य घेण्याकरिता जवळच्या पोलीस ठाण्यात पाठवीत आहेत. मात्र, पोलीस अधिका:यांकडे वितरणासाठी योग्य व्यवस्था नसल्याने ते नागरिकांना रिकाम्या हाती परत पाठवू लागले आहेत. अन्नधान्यामध्ये सर्वात जास्त मागणी तांदळाची केली जात आहे.