शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

सहकार मंत्र्याच्या वक्तव्याने ठेवीदारांमध्ये निराशा

By admin | Updated: October 18, 2016 00:42 IST

जळगाव- जामनेर येथे झालेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिरात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेवी देण्यात दाखविलेल्या हतबलतेबाबत ठेवीदारांनी जनसंग्राम संघटनेच्या सोमवारी महात्मा गांधी उद्यानात झालेल्या बैठकीत निराशा व्यक्त केली.

जळगाव- जामनेर येथे झालेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिरात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठेवी देण्यात दाखविलेल्या हतबलतेबाबत ठेवीदारांनी जनसंग्राम संघटनेच्या सोमवारी महात्मा गांधी उद्यानात झालेल्या बैठकीत निराशा व्यक्त केली.
संस्थापक अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ठेवीदारांच्या विविध मागण्यांसाठी लवकरच सहकार राज्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी यशवंत कन्हेर,अनुप पानपाटील,मिलिंद तायडे, भारती चौधरी, शिवराम चौधरी, तुकाराम राऊत, चैतन्य बोरोले, सुधाकर वाणी, सुकलाल कोल्हे, डॉ.दिलीप पाटील, मयूरी नेमाडे,धनराज सूर्यवंशी यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते.