शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात - मनमोहन सिंग

By admin | Updated: May 27, 2015 18:05 IST

मोदी सरकारची वर्षपूर्ती साजरी होत असतानाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र सरकारवर कडाडून टीका करत 'मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे' असा आरोप केला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ -  मोदी सरकारची वर्षपूर्ती साजरी होत असतानाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मात्र सरकारवर कडाडून टीका करत 'मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे' असा आरोप केला आहे.
नेहमी शांत असणा-या मनमोहन सिंग यांनी बुधवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात मोदी सरकारवर जोरदार टीका केली.  आर्थिक आघाडीवरती परिस्थिती चांगली नसून सध्याच्या सरकारी धोरणामुळे आर्थिक घडी रुळावर येण्याची शक्यता कठीण असल्याचे सिंग यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोपही फेटाळून लावले. मी स्वत:च्या वा कुटुंबियांच्या फायद्यासाठी पंतप्रधानपदाचा किंवा सरकारी कार्यालयाचा कधीच गैरवापर केला नाही असे त्यांनी सांगितले.  भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी मनमोहन सिंग यांच्यावर २ जी गैरव्यहहार प्रकरणी आरोप केला होता. ‘२ जी दूरसंचार लायसन्सेसप्रकरणी सहकार्य केले नाही तर परिणाम भोगावे लागतील' अशी धमकी  तत्कालीन पंतप्रधानांनी आपल्याला दिली होती असा आरोप बैजल यांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना मनमोहन सिंग यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. 
तसेच युपीएच्या कार्यकाळातील धोरणे दुबळी असल्याची टीकाही चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'आम्ही जेव्हा सत्तेवरून पायउतार झालो तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर जगात दुस-या क्रमांकावर होता', असे त्यांनी नमूद केले.