शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

....हा तर लोकशाहीवर हल्ला - मनमोहन सिंग

By admin | Updated: November 7, 2015 01:28 IST

वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकण्याचा प्रकार हा एक प्रकारे लोकशाहीवरील हल्ला असून, धर्मनिरपेक्षता व अनेकत्वाचा आदर न केल्यास गणराज्य धोक्यात येईल, असा इशारा

नवी दिल्ली : वेगळा विचार मांडणारा आवाज दाबून टाकण्याचा प्रकार हा एक प्रकारे लोकशाहीवरील हल्ला असून, धर्मनिरपेक्षता व अनेकत्वाचा आदर न केल्यास गणराज्य धोक्यात येईल, असा इशारा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला. देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेवर त्यांनी चिंताही व्यक्त केली.पं. जवाहरलाल नेहरू यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘स्वातंत्र्याशिवाय शांतता नाही, शांततेशिवाय स्वातंत्र्य नाही : नेहरूंचा वारसा आणि भारताचे भविष्य ’ हा या दोनदिवसीय संमेलनाचा विषय आहे. सिंग म्हणाले, की धर्मनिरपेक्षता हे भारतीय गणराज्यासाठी विश्वासाचे कलम आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाची श्रद्धा, विश्वास व पूजा करण्याच्या मूलभूत स्वातंत्र्याला संरक्षण मिळाले आहे. भारतीय संविधानाअंतर्गत सर्व धर्मांचा समान आदर करण्यात आला आहे. असे असताना काही कट्टरपंथी समूहांतर्फे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन होत आहे. विचारांशी मतभिन्नता, भोजन वा जातीला आधार बनवून विचारवंतांची हत्या करणे समर्थनीय ठरू शकत नाही. असहमत होण्याचा अधिकार दडपण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी खडे बोल सुनावले. (वृत्तसंस्था)