शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

‘अधिनायक’ शब्द हटविण्याची मागणी

By admin | Updated: July 7, 2015 23:19 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी शासकांची प्रशंसा करणारा ‘अधिनायक’ हा शब्द हटविला जावा. त्याऐवजी ‘मंगल’ या शब्दाचा वापर करावा, अशी मागणी राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी केली आहे.

जयपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी शासकांची प्रशंसा करणारा ‘अधिनायक’ हा शब्द हटविला जावा. त्याऐवजी ‘मंगल’ या शब्दाचा वापर करावा, अशी मागणी राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी केली आहे.‘जन-गण-मन अधिनायक जय हे’ यातील अधिनायक हा शब्द ब्रिटिश काळात इंग्रजी शासकांची प्रशंसा करणारा होता. त्याऐवजी ‘जन- गण- मन- मंगल गाए’ असा शब्दप्रयोग केला जावा, असे ते राजस्थान विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात भाषण देताना म्हणाले. राष्ट्रगीत लिहिणारे कवी रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मात्र, महामहीम किंवा एक्सलन्सी हा शब्दही वगळला जावा. राज्यपालांसाठी माननीय हा शब्द वापरावा कारण ब्रिटिश काळात संबोधले जात होते त्याप्रमाणे राज्यपाल ‘महान’ नाहीत, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)