शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

पशुधनासाठी चारा-खुराक सुरक्षा कायद्याची मागणी

By admin | Updated: September 4, 2015 22:46 IST

नांदेड : माणसांसाठी जसा अन्न सुरक्षा कायदा आणला, त्याच धर्तीवर पशुधनासाठी चारा व खुराक सुरक्षा कायदा करून महाराष्ट्र शासनाने देशात नव्हे जगात आपली वेगळी ओळख निर्माण करावी़ शिवाय केवळ छावण्या उभारून पशुधनाचा प्रश्न सुटणार नाही़ तर स्वस्त धान्य दुकानांप्रमाणेच जनावरांसाठीही स्वस्त पशुखाद्य दुकानांची सुरुवात करावी, असे मत पशुवैद्यक शास्त्रज्ञ डॉ़ गजानन ढगे यांनी येेथे व्यक्त केले़

नांदेड : माणसांसाठी जसा अन्न सुरक्षा कायदा आणला, त्याच धर्तीवर पशुधनासाठी चारा व खुराक सुरक्षा कायदा करून महाराष्ट्र शासनाने देशात नव्हे जगात आपली वेगळी ओळख निर्माण करावी़ शिवाय केवळ छावण्या उभारून पशुधनाचा प्रश्न सुटणार नाही़ तर स्वस्त धान्य दुकानांप्रमाणेच जनावरांसाठीही स्वस्त पशुखाद्य दुकानांची सुरुवात करावी, असे मत पशुवैद्यक शास्त्रज्ञ डॉ़ गजानन ढगे यांनी येेथे व्यक्त केले़
चारा प्रश्नावर एमजीएमच्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ़ढगे म्हणाले, शेतकर्‍यांना दिलासा द्यायचा असेल तर कालबद्ध कार्यक्रम आखावा लागेल़ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत, कमी पाण्यावर अधिक प्रमाणात लुसलुशीत चारा निर्माण करता येवू शकतो़ याउलट चारा छावण्यांमधून होणारे गैरव्यवहार, पाणी न मिळणे अशा तक्रारी यापूर्वी ऐकलेल्या आहेत़ शिवाय छावणीत एकाच ठिकाणी अनेक जनावरे आल्याने त्यातून संसर्ग व साथीचे आजार बळावण्याची शक्यता असते़ तरीही जिथे चारा छावणी उभारणे शक्य नाही, तिथे शेतकर्‍यांना चार्‍याचा कोटा ठरवून द्यावा़ दूधाळ व कामकरी जनावरांसाठी रक्कम निर्धारित करून शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर चार्‍याची किंमत रोख स्वरुपात जमा करावी़ शेतकरी गट, समुहाने त्यांच्या आवडी व गरजेप्रमाणे चारा खरेदी करावा, हा पर्याय देता येईल़