शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

गिरणा काठच्या १५ गावांची धडक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : बहुळातून पाणी सोडण्याची मागणी

By admin | Updated: January 19, 2016 23:04 IST

जळगाव : गिरणा नदीकाठावरील डोकलखेडा, दहिगांव (संत), वरसाडे, माहिजी, कुरंगी, नांद्रा, लाजगाव, सामनेर, हनुमंतखेडा, ताडे, ब्राšाणे, भातखेडासह १५ गावातील नागरिकांनी बहुळा प्रकल्पातून दहिगांव (संत) बंधार्‍यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

जळगाव : गिरणा नदीकाठावरील डोकलखेडा, दहिगांव (संत), वरसाडे, माहिजी, कुरंगी, नांद्रा, लाजगाव, सामनेर, हनुमंतखेडा, ताडे, ब्राšाणे, भातखेडासह १५ गावातील नागरिकांनी बहुळा प्रकल्पातून दहिगांव (संत) बंधार्‍यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या गावांमधील सरपंच व उपसरपंच जिल्हाधिकारी कार्यालयात आले. सध्या दहिगाव बंधार्‍यात पाणी नसल्यामुळे विहिरींना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे व गुराढोरांचे प्रचंड हाल होत आहेत. बहुळा प्रकल्पात समाधानकारक व अतिरिक्त पाणीसाठा आहे. या धरणातून दहिगाव बंधार्‍यात एक आवर्तन दिल्यास १५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे निवेदनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. जिल्हाधिकारी यांनी १५ दिवसात याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी सचिन पाटील, सुनील जावळे, महेंद्र पाटील, गिरीश पाटील, नवलसिंग पाटील, बापू सूर्यवंशी, साहेबराव साबळे, रविकांत पाटील, शत्रुघ्न साळवे, अनिल सोनवणे, गजानन पवार, गुलाब पाटील, डी.के.पाटील, मनोज पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाने न सोडविल्यास नांद्रा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला.