शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

गिरणा काठच्या १५ गावांची धडक जिल्हाधिकार्‍यांना निवेदन : बहुळातून पाणी सोडण्याची मागणी

By admin | Updated: January 19, 2016 23:04 IST

जळगाव : गिरणा नदीकाठावरील डोकलखेडा, दहिगांव (संत), वरसाडे, माहिजी, कुरंगी, नांद्रा, लाजगाव, सामनेर, हनुमंतखेडा, ताडे, ब्राšाणे, भातखेडासह १५ गावातील नागरिकांनी बहुळा प्रकल्पातून दहिगांव (संत) बंधार्‍यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

जळगाव : गिरणा नदीकाठावरील डोकलखेडा, दहिगांव (संत), वरसाडे, माहिजी, कुरंगी, नांद्रा, लाजगाव, सामनेर, हनुमंतखेडा, ताडे, ब्राšाणे, भातखेडासह १५ गावातील नागरिकांनी बहुळा प्रकल्पातून दहिगांव (संत) बंधार्‍यात पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची भेट घेऊन निवेदन दिले.
मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या गावांमधील सरपंच व उपसरपंच जिल्हाधिकारी कार्यालयात आले. सध्या दहिगाव बंधार्‍यात पाणी नसल्यामुळे विहिरींना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे व गुराढोरांचे प्रचंड हाल होत आहेत. बहुळा प्रकल्पात समाधानकारक व अतिरिक्त पाणीसाठा आहे. या धरणातून दहिगाव बंधार्‍यात एक आवर्तन दिल्यास १५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे निवेदनकर्त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सांगितले. जिल्हाधिकारी यांनी १५ दिवसात याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी सचिन पाटील, सुनील जावळे, महेंद्र पाटील, गिरीश पाटील, नवलसिंग पाटील, बापू सूर्यवंशी, साहेबराव साबळे, रविकांत पाटील, शत्रुघ्न साळवे, अनिल सोनवणे, गजानन पवार, गुलाब पाटील, डी.के.पाटील, मनोज पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाने न सोडविल्यास नांद्रा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांतर्फे देण्यात आला.